शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

स्वच्छता अभियानात मनपाने उचलला ३२२ टन कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 11:21 PM

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या तब्बल ३० हजार स्वयंसेवकांनी औैरंगाबादेत येऊन स्वच्छता अभियान राबविले होते. या अभियानाचा आदर्श घेऊन महापालिकेने शनिवारी शहरात स्वच्छता अभियान राबविले. दिवसभरात ४९ ठिकाणी अभियान राबविण्यात आले. ३२२ टन कचरा उचलून तो प्रक्रिया केंद्रावर पाठविण्यात आला.

ठळक मुद्दे४९ ठिकाणी सफाई : २३५९ जणांचा सहभाग, सकाळी ६ ते १२ पर्यंत अभियान

औरंगाबाद : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या तब्बल ३० हजार स्वयंसेवकांनी औैरंगाबादेत येऊन स्वच्छता अभियान राबविले होते. या अभियानाचा आदर्श घेऊन महापालिकेने शनिवारी शहरात स्वच्छता अभियान राबविले. दिवसभरात ४९ ठिकाणी अभियान राबविण्यात आले. ३२२ टन कचरा उचलून तो प्रक्रिया केंद्रावर पाठविण्यात आला. या अभियानात महापालिकेचे १२२० कर्मचारी, विविध सेवाभावी संस्था, बचत गटांचे १११९ प्रतिनिधी उपस्थित होते.महापौर नंदकुमार घोडेले व आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या संकल्पनेतून ‘आओ शहर सुंदर बनाये’ हा उपक्रम राबविला जात आहे. शनिवारी अभियानातील पहिल्या टप्प्यात तब्बल ३२२ टन कचरा गोळा करून तो कचरा प्रक्रिया केंद्रावर पोहोचविण्यात आला. शहरातील नऊ प्रभागांत अभियान राबविण्यात आले. सकाळी ६ वाजता जिल्हा परिषद मैदान औरंगपुरा येथे महापौरांच्या हस्ते अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. आयुक्त डॉ. निपुण विनायक, नगरसेवक राजू शिंदे, गोकुळसिंग मलके, नगरसेविका सुरेखा सानप, जयश्री कुलकर्णी, कीर्ती शिंदे, अर्चना नीळकंठ, ज्योती मोरे, सायली जमादार, शोभा बुरांडे, अतिरिक्त आयुक्त मंजूषा मुथा, संतोष कवडे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे, स्मार्टसिटीच्या अंजू उप्पल, प्रशांत नरवडे, सहायक आयुक्त, विभागप्रमुख, वॉर्ड अधिकारी, जवान, सफाई कामगार, ७० ते ८० महिला बचत गट कर्मचारी, स्वयंसेवी संस्थेचे कर्मचारी, महापालिका शाळेतील शिक्षक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.मोहिमेचे ठिकाणबीबीका मकबरा परिसरातील मोकळी जागा, बसस्थानक, रहेमानिया कॉलनी येथील उद्यान व वाचनालय, चिकलठाणा विमानतळ परिसर, मुकुंदवाडी गाव, शिवाजीनगर परिसर, एमआयटी महाविद्यालय ते महानुभाव आश्रम रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या नाल्याचा परिसर, रेल्वेस्टेशन उड्डाणपूल, रेल्वेस्टेशनलगत असलेल्या मोकळ्या जागा स्वच्छ करण्यात आल्या.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान