शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

३२ प्रवासी बालंबाल बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:47 AM

अजिंठा घाट उतरत असताना पुढील टायर फुटल्याने औरंगाबाद-भुसावळ एस.टी. बस बाजूच्या कठड्यावर धडकली. सुदैवाने यातील ३२ प्रवासी बालंबाल बचावल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कफर्दापूर : अजिंठा घाट उतरत असताना पुढील टायर फुटल्याने औरंगाबाद-भुसावळ एस.टी. बस बाजूच्या कठड्यावर धडकली. सुदैवाने यातील ३२ प्रवासी बालंबाल बचावल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.या घाटाखाली खोल दरी आहे, सुदैवाने बस कठड्यावर धडकली, अन्यथा मोठा अपघात झाला असता. अपघात झाला तेव्हा अंधार असल्याने प्रवासी कसरत करीत बाहेर पडले. या प्रवाशांना दुसºया बसमधून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. अपघात झाल्यावर फर्दापूर पोलीस ठाण्याचे सपोनि. शरद जºहाड, फौजदार घोरपडे, पो. कॉ. राजू काकडे, मिर्झा, सुनील भिवसने, बाजीराव धनवट, कांबळे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. जळगाव -औरंगाबाद महामार्गावर बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठमोठे खड्डे पडले असून यामुळे लहान मोठे अपघात नेहमी होत असतात. अजिंठा घाटात बºयाच ठिकाणी कठडे तुडलेले आहेत. वाहनचालक कसरत करीत वाहन चालवितात.