शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

३१८ रिक्षाचालकांनी भरले ३१.८० लाख रुपये; औरंगाबाद आरटीओच्या कारवाईचा परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 16:39 IST

शहरामध्ये परवान्याकडे पाठ फिरवीत केवळ इरादापत्रावर रिक्षा चालविण्याचा प्रकार चारशेवर रिक्षाचालकांकडून सुरू होता. आरटीओ कार्यालयाने अशा रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारताच अवघ्या काही दिवसांत ३१८ रिक्षाचालकांनी काही दिवसांत ३१ लाख ८० हजार रुपयांचे शुल्क जमा केले. 

ठळक मुद्दे शहरामध्ये परवान्याकडे पाठ फिरवीत केवळ इरादापत्रावर रिक्षा चालविण्याचा प्रकार चारशेवर रिक्षाचालकांकडून सुरू होता. आरटीओ कार्यालयाने अशा रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारला यानंतर अवघ्या काही दिवसांत ३१८ रिक्षाचालकांनी काही दिवसांत ३१ लाख ८० हजार रुपयांचे शुल्क जमा केले. 

औरंगाबाद : शहरामध्ये परवान्याकडे पाठ फिरवीत केवळ इरादापत्रावर रिक्षा चालविण्याचा प्रकार चारशेवर रिक्षाचालकांकडून सुरू होता. आरटीओ कार्यालयाने अशा रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारताच अवघ्या काही दिवसांत ३१८ रिक्षाचालकांनी काही दिवसांत ३१ लाख ८० हजार रुपयांचे शुल्क जमा केले. 

शहरात काही महिन्यांपूर्वीच नवीन रिक्षा परवाने देण्यास सुरुवात झाली. या नवीन रिक्षांसाठी आरटीओ कार्यालयाने इरादापत्र दिल्यानंतर वितरकाकडून रिक्षा मिळते, त्यावर रिक्षाची नोंदणीही केली जाते. रिक्षा घेतल्यानंतर दहा हजार रुपये शुल्क भरून पक्का परवाना घेणे आवश्यक आहे; परंतु शहरामध्ये चारशे रिक्षाचालकांनी इरादापत्र घेतल्यानंतर आरटीओ कार्यालयाकडे पाठ फिरवली. या रिक्षांच्या विरोधात कारवाई सुरू करताच पहिल्याच दिवशी पंधरा रिक्षा जप्त करण्यात आल्या. अखेर कारवाई टाळण्यासाठी रिक्षाचालकांनी परवाना शुल्क भरण्यासाठी आरटीओ कार्यालयात धाव घेतली.

आरटीओकडून रिक्षा जप्त करण्याची कारवाई होत असल्याने अवघ्या काही दिवसातच ३१८ रिक्षाचालकांनी प्रत्येकी १० हजार याप्रमाणे ३१ लाख ८० हजार रुपयांचे शुल्क जमा केले, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी दिली. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबाद