शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

१४ ते २० ऑगस्ट दरम्यान २८८ मतदारसंघावर चर्चा, सर्वांनी माहिती घेऊन येणाचे जरांगेंचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 12:13 IST

गोरगरीब, वंचित, गरजवंत यांना मोठे करायचा असेल तर आपण एका विचाराने एकत्र आलं पाहिजे: मनोज जरांगे

- अमेय पाठकछत्रपती संभाजीनगर: आमच्यावर जर अन्याय झाला, आरक्षण दिले गेले नाही, आमच्या मागण्यांची पूर्ण अंबलबजावणी झाली नाही तर आमच्या पुढे पर्याय आहे. मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं हे आम्ही वारंवार सांगतो. जर त्यांना हे कळत नसलं तर आमच्या पुढे गोरगरिबांना सत्तेत पाठविण्याशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी मांडली. शहरातील एका खाजगी रुग्णालयात जरांगे उपचार घेत आहेत. आज सकाळी रुग्णालयातून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मनोज जरांगे पुढे म्हणाले, गोरगरीब, वंचित, गरजवंत यांना मोठे करायचा असेल तर आपण एका विचाराने एकत्र आलं पाहिजे. आम्ही सर्वसामान्य गोरगरिबाच्या बाजूने ही लढाई करणार. त्यांच्यावर अन्याय होऊ नये त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही शंभर टक्के लढणार. १४ ऑगस्ट ते २० ऑगस्टपर्यंत राज्यातल्या सर्व मतदारसंघातल्या बांधवांनी माहिती सोबत आणायची आहे. प्रत्येक मतदारसंघात किती मतदार आहेत,  काय परिस्थिती आहे, आपण आधी काय केलेले, याबाबत यावेळी चर्चा होणार. त्यानंतर कोणता समाज, कोणती जात सहभागी होणार, कोणते मोठे पक्ष समोर असतील या सर्व विषयांवर २० ऑगस्ट ते २७ ऑगस्टपर्यंत चर्चा होणार. यातून जी माहिती मिळेल त्यावर २९ ऑगस्टला निर्णय घेणार, अशी माहिती जरांगे यांनी दिली.

तसेच या प्रक्रियेदरम्यान कोणाकोणाला आपला समाज मोठा करावासा वाटतो, आपल्या जातीतल्या गोरगरिबाला न्याय मिळावा कोणा कोणाला वाटतं, आपल्या गोरगरिबाच्या हातात सत्ता यावी किंवा त्यांनी सत्ता देणारे बनाव हे कोणाकोणाला वाटतं हे लक्षात येऊन जाईल, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा