शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

रेल्वेतून पडून २५ वर्षीय युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 13:47 IST

औरंगाबाद : शिवाजीनगर रेल्वेफाटकाजवळ २५ वर्षीय युवक रेल्वेतून पडून ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. अपघातामुळे फाटकावर दुतर्फा वाहतूक ...

औरंगाबाद : शिवाजीनगर रेल्वेफाटकाजवळ २५ वर्षीय युवक रेल्वेतून पडून ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. अपघातामुळे फाटकावर दुतर्फा वाहतूक अर्धातास खोळंबली होती. 

जालनाकडून येणाऱ्या रेल्वेच्या दरवाजात उभ्या २५ वर्षीय युवकाचा तोल जाऊन तो खाली पडला व गंभीर जखमी झाला. बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. जवाहरनगर पोलिसांनी जखमी युवकास घाटीत उपचारार्थ दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. प्रवासी कुठला होता, याची ओळख पटलेली नसून, त्याचे नाव व त्याच्याकडील  कागदपत्र, मोबाईल नंबर शोधण्यासाठी पोलिसांच्या एका पथकाने रेल्वे डब्यात विचारपूस केली. जवाहरनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

रेल्वे दरवाजातून पडण्याच्या घटना वाढल्यारेल्वे दरवाजात थांबून मोबाईलवर बोलणाऱ्यांवर रेल्वे पोलीस कारवाई करणार असल्याचे सांगितले; परंतु अद्याप कोणावर कारवाई झालेली नाही. फोनवर बोलण्याच्या नादात रेल्वेतूून पडणाऱ्या घटना महिनाभरापासून वाढल्या आहेत. 

वाहतूक ठप्पदुपारी अपघाताची घटना घडली त्यावेळी शिवाजीनगर रेल्वेफाटकावर दुतर्फा वाहतूक ठप्प झाली. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.  सायंकाळपर्यंत त्या मृत युवकाची ओळख पटली नव्हती, असे सहायक फौजदार बोटके यांनी सांगितले. 

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादRailway Passengerरेल्वे प्रवासीAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन