शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

उद्दीष्ट १३७ चे, कर्ज प्रकरणे मात्र ४११

By admin | Updated: December 10, 2014 00:41 IST

शिरीष शिंदे, बीड डिग्री नंतर मास्टर डिग्री मिळविल्यानंतर युवकांना नोकऱ्या मिळत नाहीत. शासकीय नोकऱ्यासाठी शर्थिचे प्रयत्न करावे लागत असून नोकरी मिळेलच याची गॅरंटी नसल्याने

शिरीष शिंदे, बीडडिग्री नंतर मास्टर डिग्री मिळविल्यानंतर युवकांना नोकऱ्या मिळत नाहीत. शासकीय नोकऱ्यासाठी शर्थिचे प्रयत्न करावे लागत असून नोकरी मिळेलच याची गॅरंटी नसल्याने युवक उद्योग व व्यवसायाकडे वळत असल्याने जिल्हा उद्योग केंद्रामध्ये २०१४-१५ वर्षासाठी ४११ कर्ज प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत मात्र शासनाने बँकाना केवळ १३७ प्रकरणांचे टार्गेट दिले आहे. बीड जिल्हा हा औद्यागिक दृष्ट्या मागासला असून येथे मोठ-मोठे उद्योग, धंदे किंवा कंपन्या नाहीत. बोटावर मोजण्याइतक्या कंपन्या सोडल्या तर एकही कंपनी मोठा रोजगार देणारी नाही. यामुळे जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या अधिक आहे. रोजगार मिळत नसल्याने युवक उद्योगाकडे वळत आहेत. दर वर्षी जिल्हा उद्योग केंद्राकडे कर्ज प्रकरणे दाखल होण्याची संख्या वाढत चालली आहे. यावर्षीही शासनाने जिल्हा उद्योग केंद्र व बँकाना दिलेल्या प्रकरणपेक्षा तिप्पट कर्ज प्रकरणे दाखल झाले आहेत. जिल्हा उद्योग केंद्र व बँक यांच्या संयुक्ताने सुधारीत बीज भांडवल योजनेर्तंगत १८ ते ५० वयोगट असणाऱ्यांना २५ लाखापर्यंत कर्ज दिले जाते. त्यासाठी तरतुद १० लाख रुपयांची आहे. या योजनेसाठी १७ कर्ज प्रकरणांची मंजुरी आहे मात्र १०२ कर्ज प्रकरणे दाखल झाली आहेत. आतापर्यंत ५ प्रकरणांना मंजुरी मिळाली आहे. जिल्हा उद्योग केंद्राकडून १५ टक्के, स्वत:चे १० टक्के व ७५ टक्के बँक फायनान्स करते. अनुसूचित जातीसाठी बीज भांडवल योजनासदरील योजनेसाठी २० प्रकरणांचे टार्गेट आहे तर ४१ प्रकरणे मंजुरीसाठी दाखल झाली आहेत. तरतूद १४ लाख रुपयांची असून त्यासाठी ६ प्रकरणे मंजूर झाली आहेत. जिल्हा उद्योग केंद्राकडून १५ टक्के, स्वत:चे १० टक्के व ७५ टक्के बँक फायनान्स करते. जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनाया योजनेसाठी शिक्षणाची गरज नाही. सर्वसाधारण गटासाठी ६ लाख रुपयांची तरतूद आहे. १५ कर्ज प्रकरणांचे टार्गेट असून ३० प्रकरणे दाखल झाली आहे. ८ प्रकरणांना मंजुरी मिळाली आहे. जिल्हा उद्योग केंदची अनुसूचित जातींसाठी कर्ज योजनाटार्गेट १५ असून १८ प्रकरणे प्राप्त झाली आहेत. त्यापैकी ८ प्रकरणे मंजूर झाली आहेत. त्यासाठी तरतूद २ लाख ३४ हजार रुपयांची आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमसदरील योजना केंद्र शासनाची आहे. योजनेच्या सुरुवातील जुन महिन्यात जाहिरात येते व अर्ज मागविण्यात येतात. प्रकरणे दाखल झाल्यानंतर त्याची पडताळणी होेते. कर्ज मंजुरीसाठी पात्र ठरलेल्यांच्या मुलखती घेण्यात येतात. सेवा उद्योगासाठी १० लाख रुपये तर उद्योगासाठी २५ लाख रुपये कर्ज मंजुर करण्यात येते. १५ टक्के ते ३५ टक्क्यांपर्यंत केंद्राकडून अनुदान मिळते.