शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
3
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
4
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
7
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
8
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
9
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
10
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
11
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
12
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
13
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
14
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
15
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
16
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
17
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
18
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
19
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

१०७ विद्यार्थ्यांच्या मनात धडकी !

By admin | Updated: June 3, 2014 00:45 IST

लातूर : बारावी परीक्षेस सामोरे गेलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी जवळपास १०७ विद्यार्थ्यांच्या काही तांत्रिक गडबडीमुळे निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.

लातूर : बारावी परीक्षेस सामोरे गेलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी जवळपास १०७ विद्यार्थ्यांच्या काही तांत्रिक गडबडीमुळे निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या मनात आजही धडकी आहे. लातूर विभागीय मंडळातर्गंत झालेल्या परीक्षेत २२ विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे आढूळ आले होते. त्यांच्या परीक्षेची संपादणूक रद्द करीत पुढील एक परीक्षेसाठी या विद्यार्थ्यांना अपात्र केले आहे, तर गंभीर स्वरूपाचे आरोप असलेल्या एक-दोन विद्यार्थ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. यासोबतच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी केलेल्या काही छोट्या-मोठ्या तांत्रिक गडबडीची दखल घेत मंडळाने १०७ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवला आहे. राज्य मंडळाने घेतलेल्या निर्णयानंतरच या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. लातूर विभागात घेण्यात आलेल्या १८९ पराक्षा केंद्रांवर २ हजार ७५० पर्यवेक्षकांनी कामगिरी बजावली. तर या सर्व परीक्षा केंद्रांवर मंडळाने बैठे पथकाची व्यवस्थाही केली होती. याशिवाय विविध विभागाच्या भरारी पथकांकडूनही परीक्षा केंद्रांवर करडी नजर ठेवण्याबाबतही सूचना देण्यात आली होती. त्यामुळे सकारात्मक परिणाम झाला. परिणामी, परीक्षेतील गैरप्रकाराला चांगलाच आळा बसला. (प्रतिनिधी) विभागात लातूर... लातूर विभागात लातूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९१.६३ टक्के लागला असून, तर नांदेड जिल्ह्याचा ९०.४१ टक्के निकाल लागला असून, उस्मानाबाद जिल्ह्याचा ८८.७५ टक्के निकाल आहे.