शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

१०७ विद्यार्थ्यांच्या मनात धडकी !

By admin | Updated: June 3, 2014 00:45 IST

लातूर : बारावी परीक्षेस सामोरे गेलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी जवळपास १०७ विद्यार्थ्यांच्या काही तांत्रिक गडबडीमुळे निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.

लातूर : बारावी परीक्षेस सामोरे गेलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी जवळपास १०७ विद्यार्थ्यांच्या काही तांत्रिक गडबडीमुळे निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या मनात आजही धडकी आहे. लातूर विभागीय मंडळातर्गंत झालेल्या परीक्षेत २२ विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे आढूळ आले होते. त्यांच्या परीक्षेची संपादणूक रद्द करीत पुढील एक परीक्षेसाठी या विद्यार्थ्यांना अपात्र केले आहे, तर गंभीर स्वरूपाचे आरोप असलेल्या एक-दोन विद्यार्थ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. यासोबतच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी केलेल्या काही छोट्या-मोठ्या तांत्रिक गडबडीची दखल घेत मंडळाने १०७ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवला आहे. राज्य मंडळाने घेतलेल्या निर्णयानंतरच या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. लातूर विभागात घेण्यात आलेल्या १८९ पराक्षा केंद्रांवर २ हजार ७५० पर्यवेक्षकांनी कामगिरी बजावली. तर या सर्व परीक्षा केंद्रांवर मंडळाने बैठे पथकाची व्यवस्थाही केली होती. याशिवाय विविध विभागाच्या भरारी पथकांकडूनही परीक्षा केंद्रांवर करडी नजर ठेवण्याबाबतही सूचना देण्यात आली होती. त्यामुळे सकारात्मक परिणाम झाला. परिणामी, परीक्षेतील गैरप्रकाराला चांगलाच आळा बसला. (प्रतिनिधी) विभागात लातूर... लातूर विभागात लातूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९१.६३ टक्के लागला असून, तर नांदेड जिल्ह्याचा ९०.४१ टक्के निकाल लागला असून, उस्मानाबाद जिल्ह्याचा ८८.७५ टक्के निकाल आहे.