शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

जिल्ह्यात १०५ नवे रूग्ण, ३३२ रूग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 12:19 PM

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून शनिवारी दिवसभरात १०५ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर ३३२ रुग्णांना सुटी देण्यात आली.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून शनिवारी दिवसभरात १०५ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर ३३२ रुग्णांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

या आकडेवारीसह जिल्ह्यातील एकूण मयत रुग्णांची संख्या १ हजारच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. नव्या १०५ रुग्णांत ग्रामीण भागातील ३३, मनपा हद्दीतील ४३ आणि अन्य २९ रुग्णांचा समावेश आहे. यात अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास २९ आणि ग्रामीण भागात १६ रुग्ण आढळलेले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३५, २१२ झाली आहे. या एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत ३०, ९१६ रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजघडीला ३, ३०० रुग्णांवर उपचार सुरू आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल