शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

औरंगाबाद जिल्ह्यात १०१ टक्के पाऊस; वार्षिक सरासरी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 19:44 IST

जिल्ह्यातील केवळ सिल्लोड आणि सोयगाव वगळता सर्व तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात आॅगस्ट महिन्याच्या पूर्वार्धातच १०१ टक्के पाऊस झाला. जिल्ह्याने वार्षिक सरासरी ओलांडली असून, सात तालुक्यांचा सरासरी पावसाचा कोटा पूर्ण झाला आहे. 

जिल्ह्यातील केवळ सिल्लोड आणि सोयगाव वगळता सर्व तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. आठवडाभरात सिल्लोड आणि सोयगाव तालुकेही वार्षिक सरासरी पूर्ण करण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात पावसाची सरासरी ५८४.२ मिलिमीटर आहे. 

१३ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ४०१.३ मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित असताना आजवर ४७१.९ मिलिमीटर पाऊस झाला. अपेक्षित पावसाच्या तुलनेत १७२.८ टक्के, तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत १०१.१ टक्के हा पाऊस आहे. तालुक्यांचा विचार केला, तर सर्वाधिक १२४.४ टक्के पाऊस वैजापूर भागात झाला आहे. औरंगाबाद तालुक्यात १०१.१ टक्के, पैठण १०२.४, गंगापूर ११०.९, कन्नड १०८.८, खुलताबाद १०७.९, फुलंब्री तालुक्यात ११४ टक्के पाऊस झाला आहे.  सिल्लोड तालुक्यात ७९.१, तर सोयगाव तालुक्यात ८३.५ टक्के पाऊस झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्यावर्षी १३ आॅगस्टपर्यंत ९८.८ टक्के पाऊस झाला होता. 

वार्षिक सरासरीच्या तुलनेत पाऊसतालुका    टक्केऔरंगाबाद    १०४.१पैठण    १०२.४गंगापूर    ११०.९वैजापूर    १२४.४कन्नड     १०८.८खुलताबाद     १०७.९सिल्लोड    ७९.१सोयगाव    ८३.५फुलंब्री    ११४.०सरासरी    १०१.१ टक्के 

५ वर्षांतील १३ आॅगस्टपर्यंतचा पाऊस असातारेखपर्यंत पाऊस    टक्केवारी१३ आॅगस्ट २०१५     ४१.२७ टक्के १३ आॅगस्ट २०१६    ५४.५८ टक्के १३ आॅगस्ट २०१७    ३१.८९ टक्के १३ आॅगस्ट २०१८    २६.२४ टक्के १३ आॅगस्ट २०१९    ४६.२१ टक्के १३ आॅगस्ट २०२०    १०१.१ टक्के  

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद