शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

किराडपुरा जाळपोळ प्रकरणातील ७४ आरोपींकडून १ कोटी १० लाख रुपये वसूल करणार

By बापू सोळुंके | Updated: June 17, 2023 11:40 IST

२९ मार्चच्या रात्री एका जमावाने किराडपुरा येथे दगडफेक करीत पोलिसांत्या १५ वाहनांची जाळपोळ केली होती.

छत्रपती संभाजीनगर : किराडपुरा येथे रामनवमीच्या रात्री (२९ मार्च) पोलिसांवर दगडफेक करून जाळपोळ करून नुकसान करण्यात आले होते. ही जाळपोळ करणाऱ्या ७४ आरोपींकडून १ कोटी १० लाख ६०हजार ९२५ रुपये वसूल करण्याचे पत्र पोलिस आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. आरोपींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांच्याकडून मालमत्ता कराच्या रूपाने वसुली करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात येणार आहेत.

२९ मार्चच्या रात्री एका जमावाने किराडपुरा येथे दगडफेक करीत पोलिसांत्या १५ वाहनांची जाळपोळ केली होती. यासोबतच तीन मोटारसायकलींसह अन्य खासगी वाहने जाळली होती. तेथील पाेलिस आयुक्तांच्या सीसीटीव्हीचे कमांड ॲण्ड कंट्रोलचे सुमारे साडेचार लाखांचे नुकसान करण्यात आले होते. विविध दुकानांचे बॅनर, ट्युबलाइट, एलईडीसह अन्य सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान केले होते. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून विशेष पथकाने आरोपींना अटक केली आहे. पाेलिसांनी केलेल्या तपासात या घटनेत १ कोटी १० लाख ६० हजार ९२५ रुपयांचे नुकसान आरोपींनी केले. 

शासनाच्या नियमानुसार अशा जाळपोळ करणाऱ्या आरोपींकडून नुकसानभरपाई वसूल करण्याची तरतूद आहे. यानुसार पोलिस आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून या घटनेतील ७४ आरोपींकडून १ कोटी १० लाख ६० हजार ९२५ रुपये वसूल करण्याचे सांगितले. या पत्राच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालयाने कार्यवाही सुरू केली आहे.

महापालिकेमार्फत होणार वसुलीशहरातील रहिवासी आरोपींकडील वसुली महापालिकेमार्फत केली जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी दिली. ते म्हणाले की, आरोपींच्या मालमत्ता करासोबत ही नुकसान भरपाई वसूल करण्यात येणार आहे. तत्पूर्वी जिल्हाधिकारी सर्व आरोपींचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सुनावणी घेतील. आरोपींचा या कृत्यात किती आणि कसा सहभाग होता, त्यांच्या सहभागाचे पोलिसांकडे काय पुरावे आहेत, आदी बाबींचा विचार करून वसुलीचे आदेश मनपा आयुक्तांना देतील.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी