शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

48 ग्रामपंचायत भवनांचे काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 05:00 IST

जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या २० ग्रामपंचायत भवनांची स्थिती अत्यंत वाईट असल्याचे पुढे आले. दरम्यान, प्रशासनाने माहिती संकलित केल्यानंतर ही संख्या पुन्हा वाढली. त्यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला. स्थायी समितीने जनसुविधेचे नियोजन जिल्हा नियोजन समितीकडे पाठविताना ग्रामपंचायत भवन बांधण्यासंदर्भात प्रस्तावित केले नव्हते. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीमध्ये जनसुविधेचा निधी मंजूर करताना ग्रामपंचायत भवनांसाठी निधी देण्यास नकारघंटा वाजविली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोसळण्याच्या स्थिती असलेल्या ४८ ग्रामपंचायत भवनांचे निर्लेखन झाल्यानंतरही जिल्हा नियोजन समितीकडून बांधकामासाठी निधी मिळाला नाही.  त्यातही जिल्हा परिषदने स्थायी समितीने जनसुविधेच्या नियोजनात केवळ २० भवनांचा  समावेश केला. मात्र, बांधकामाचा अद्याप पत्ता नसल्याने नागरिकामध्ये नाराजी आहे.जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या २० ग्रामपंचायत भवनांची स्थिती अत्यंत वाईट असल्याचे पुढे आले. दरम्यान, प्रशासनाने माहिती संकलित केल्यानंतर ही संख्या पुन्हा वाढली. त्यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला. स्थायी समितीने जनसुविधेचे नियोजन जिल्हा नियोजन समितीकडे पाठविताना ग्रामपंचायत भवन बांधण्यासंदर्भात प्रस्तावित केले नव्हते. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीमध्ये जनसुविधेचा निधी मंजूर करताना ग्रामपंचायत भवनांसाठी निधी देण्यास नकारघंटा वाजविली. आता त मोडकळीस आलेल्या ग्रामपंचायत भवनांची संख्या ४८वर पोहोचली आहे. २०२१ मध्ये ग्रामपंचायत भवनांसाठी निधी मंजू झाला असता तर या इमारती उभ्या राहू शकल्या असत्या.  निर्लेखित ४८ भवनांचा विचार न करता जनसुविधा नियोजनात स्थायी समितीने केवळ २० भवनांचे बांधकाम करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केले. मात्र, जनसुविधेचा निधीची खात्री नसल्याने   ग्रामपंचायत भवनांच्या बांधकामांचे काही खरे नाही, अशीही चर्चा आहे. 

सदस्यांना पुढील बैठकीची प्रतीक्षा - जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ दोन महिना शिल्लक आहे. निवडणूक आयोगाने गट व गणांचा पूनर्रचना केली. परंतु, अंतिम काम अद्याप झाले नाही. - कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक राज सुरू होऊ शकते. असे झाल्यास सदस्यांच्या कार्यकाळातील हा शेवटचा निधी ठरण्याची शक्यता आहे. - निधीच स्थायी समितीने पुन्हा एकदा नियोजन पाठविले. त्यावर निर्णय घेण्यासाठी पुढील बैठक केव्हा होणार, याची सदस्यांना प्रतीक्षा लागली   आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायत