शेतापर्यंत पाणी...

By Admin | Updated: August 29, 2016 01:33 IST2016-08-29T01:33:26+5:302016-08-29T01:33:26+5:30

बेंबाळ व जुनासुर्ला परिसरातील शेतकऱ्यांकडे १ कोटी २५ लाख रुपयांचे वीज बिल थकीत होते.

Water to the farm ... | शेतापर्यंत पाणी...

शेतापर्यंत पाणी...

शेतापर्यंत पाणी... बेंबाळ व जुनासुर्ला परिसरातील शेतकऱ्यांकडे १ कोटी २५ लाख रुपयांचे वीज बिल थकीत होते. त्यामुळे हरणघाट उपसा सिंचन योजनेचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवदेन दिल्यावर शासनाने ४१ लाख रुपयांचा भरणा केला. त्यानंतर विरई, फिस्कुटी, जुनासुर्ला, गडीसुर्ला, बोरचांदली, राजगड व भवराळा या गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचले आहे.

Web Title: Water to the farm ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.