शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

नोकरभरती रखडल्याने बेरोजगारीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 5:00 AM

मागील पाच वर्षांपासून शासकीय नोकरभरती रखडली आहे. परिणामी बेरोजगारांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे रखडलेली नोकर भरती त्वरीत सुरु करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार युवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. भाजपा सरकारने मोठ्या प्रमाणात नोकर भरती करु असे आश्वासन देऊन केंद्रात व राज्यात सत्ता संपादित केली. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची भरती केली नाही.

ठळक मुद्देभरती घेण्याची मागणी : बेरोजगारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील पाच वर्षांपासून शासकीय नोकरभरती रखडली आहे. परिणामी बेरोजगारांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे रखडलेली नोकर भरती त्वरीत सुरु करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार युवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.भाजपा सरकारने मोठ्या प्रमाणात नोकर भरती करु असे आश्वासन देऊन केंद्रात व राज्यात सत्ता संपादित केली. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची भरती केली नाही. तसेच दरम्यानच्या काळात महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून काही प्रमाणात भरती राबवली. मात्र या पोर्टलवर असलेल्या त्रुटी व अडचणीमुळे अनेक भरती प्रक्रीया प्रलंबित आहेत. अनेक विभागाच्या परीक्षांचे निकाल लागून नियुक्ती देण्यात आली नाही. तर अनेकजण कोर्टामध्ये गेले होते. त्यामुळे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या युवकांमध्ये नैराश्य निर्माण होत आहे. त्यामुळे नव्या सरकारने रखडलेली भरती प्रकीया राबवावी, तसेच त्रुट्या असलेल्या पोर्टल बंद करावे, अशी मागणी जिल्ह्यातील बेरोजगार युवकांच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदन देणाºया शिष्टमंडळात मुन्ना गेडाम, मुकेश मेश्राम, सचिन कुकुडकार, मोहसीन शेख, कादर शेख, किशोर भाकरे यांच्यासह चंद्रपुरातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाºया युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी