शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

आयुध निर्माणीचे खासगीकरण केल्यास हजारो कामगारांचे होणार नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:29 IST

आयुध निर्माणीचे खासगीकरण केल्यास कामगारांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कामगारांच्या हितांचे संरक्षण करण्याची मागणी आयुध निर्माणी भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे निवेदनातून केली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आयुध निर्माणीचे खासगीकरण केल्यास कामगारांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कामगारांच्या हितांचे संरक्षण करण्याची मागणी आयुध निर्माणी भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे निवेदनातून केली. दरम्यान, याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेवून चर्चा करणार असल्याचे आश्वासन अहीर यांनी शिष्टमंडळाला दिले.आयुध निर्माणी चांदा येथील कार्यरत भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांची भेट घेऊन निवेदन दिले. आयुध निर्माणी चांदा येथील कर्मचारी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारने लक्ष घातले पाहिजे. संरक्षण विभागाच्या या महत्त्वपूर्ण संस्थेचे खासगीकरण केल्यास कामगारांचे मोठे नुकसान होऊ शकते. कामगार आणि शासनामध्ये मतभेद निर्माण होऊन टोकाचा वाद वाढू शकतो.त्यामुळे देश आणि कामगारांच्या हिताला प्राधान्य देऊन यासंदर्भात केंद्र सरकारशी सकारात्मक चर्चा करण्याची मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत या विषयावर चर्चा करून तोडगा काढण्याची विनंतीही भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाच्या वतीने करण्यात आली. याशिवाय कामगारांच्या अन्य प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी केली.यावेळी आ. नाना श्यामकुळे, माजी पालकमंत्री संजय देवतळे, विजय राऊत, भद्रावती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार आदींची उपस्थिती होती. निवेदन देताना शिष्टमंडळात सदानंद गुप्ता, एस. पी. बिडवाईक, प्रकाश गरपल्लीवार, जितु नाईक, दीपक शर्मा आदींचा समावेश होता. 

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर