शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आयुध निर्माणीचे खासगीकरण केल्यास हजारो कामगारांचे होणार नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:29 IST

आयुध निर्माणीचे खासगीकरण केल्यास कामगारांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कामगारांच्या हितांचे संरक्षण करण्याची मागणी आयुध निर्माणी भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे निवेदनातून केली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आयुध निर्माणीचे खासगीकरण केल्यास कामगारांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कामगारांच्या हितांचे संरक्षण करण्याची मागणी आयुध निर्माणी भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे निवेदनातून केली. दरम्यान, याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेवून चर्चा करणार असल्याचे आश्वासन अहीर यांनी शिष्टमंडळाला दिले.आयुध निर्माणी चांदा येथील कार्यरत भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांची भेट घेऊन निवेदन दिले. आयुध निर्माणी चांदा येथील कर्मचारी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारने लक्ष घातले पाहिजे. संरक्षण विभागाच्या या महत्त्वपूर्ण संस्थेचे खासगीकरण केल्यास कामगारांचे मोठे नुकसान होऊ शकते. कामगार आणि शासनामध्ये मतभेद निर्माण होऊन टोकाचा वाद वाढू शकतो.त्यामुळे देश आणि कामगारांच्या हिताला प्राधान्य देऊन यासंदर्भात केंद्र सरकारशी सकारात्मक चर्चा करण्याची मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत या विषयावर चर्चा करून तोडगा काढण्याची विनंतीही भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाच्या वतीने करण्यात आली. याशिवाय कामगारांच्या अन्य प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी केली.यावेळी आ. नाना श्यामकुळे, माजी पालकमंत्री संजय देवतळे, विजय राऊत, भद्रावती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार आदींची उपस्थिती होती. निवेदन देताना शिष्टमंडळात सदानंद गुप्ता, एस. पी. बिडवाईक, प्रकाश गरपल्लीवार, जितु नाईक, दीपक शर्मा आदींचा समावेश होता. 

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर