शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

आयुध निर्माणीचे खासगीकरण केल्यास हजारो कामगारांचे होणार नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:29 IST

आयुध निर्माणीचे खासगीकरण केल्यास कामगारांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कामगारांच्या हितांचे संरक्षण करण्याची मागणी आयुध निर्माणी भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे निवेदनातून केली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आयुध निर्माणीचे खासगीकरण केल्यास कामगारांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कामगारांच्या हितांचे संरक्षण करण्याची मागणी आयुध निर्माणी भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे निवेदनातून केली. दरम्यान, याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेवून चर्चा करणार असल्याचे आश्वासन अहीर यांनी शिष्टमंडळाला दिले.आयुध निर्माणी चांदा येथील कार्यरत भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांची भेट घेऊन निवेदन दिले. आयुध निर्माणी चांदा येथील कर्मचारी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारने लक्ष घातले पाहिजे. संरक्षण विभागाच्या या महत्त्वपूर्ण संस्थेचे खासगीकरण केल्यास कामगारांचे मोठे नुकसान होऊ शकते. कामगार आणि शासनामध्ये मतभेद निर्माण होऊन टोकाचा वाद वाढू शकतो.त्यामुळे देश आणि कामगारांच्या हिताला प्राधान्य देऊन यासंदर्भात केंद्र सरकारशी सकारात्मक चर्चा करण्याची मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत या विषयावर चर्चा करून तोडगा काढण्याची विनंतीही भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाच्या वतीने करण्यात आली. याशिवाय कामगारांच्या अन्य प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी केली.यावेळी आ. नाना श्यामकुळे, माजी पालकमंत्री संजय देवतळे, विजय राऊत, भद्रावती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार आदींची उपस्थिती होती. निवेदन देताना शिष्टमंडळात सदानंद गुप्ता, एस. पी. बिडवाईक, प्रकाश गरपल्लीवार, जितु नाईक, दीपक शर्मा आदींचा समावेश होता. 

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर