शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

विद्यार्थ्यांना मिळणार पॅकींगमध्ये धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:02 IST

कोरोनामुळे यावर्षी मार्च महिन्यामध्येच परीक्षा न घेताच शाळांना सुटी देण्यात आली. त्यामुळे शासनाची योजना असलेल्या शालेय पोषण आहारातील शाळेमध्ये शिल्लक असलेला तांदूळ, मुगडाळ, हरभरा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी समप्रमाणात वितरण केले. यानंतरही उन्हाळ्यातील ३४ दिवसांचा पोषण आहार विद्यार्थ्यांना देणे बाकी असल्याने विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे कठीण होत आहे.

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र : ३४ दिवसांचा सोय होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यावर्षी मार्च महिन्यापासूनच शाळा बंद झाल्या. दरम्यान, शालेय पोषण आहाराअंतर्गत विद्यार्थ्यांना आहार देताच आला नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शाळांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जावून शिल्लक धान्याचे वितरण केले. दरम्यान, आता उन्हाळ्यातील ३४ दिवसांचे धान्य विद्यार्थ्यांना पॅकींगच्या स्वरुपात देण्याच निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे येथील शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढून संबंधितांना यासंदर्भात निर्देश दिले आहे.कोरोनामुळे यावर्षी मार्च महिन्यामध्येच परीक्षा न घेताच शाळांना सुटी देण्यात आली. त्यामुळे शासनाची योजना असलेल्या शालेय पोषण आहारातील शाळेमध्ये शिल्लक असलेला तांदूळ, मुगडाळ, हरभरा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी समप्रमाणात वितरण केले. यानंतरही उन्हाळ्यातील ३४ दिवसांचा पोषण आहार विद्यार्थ्यांना देणे बाकी असल्याने विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे कठीण होत आहे. त्यामुळे शिक्षणसंचालकांना पुरवठादारांसोबत एक करार केला आहे. या अंतर्गत ३४ दिवसांचा शालेय पोषण आहार पॅकींगच्या स्वरुपात विद्यार्थ्यांंना वितरीत करण्यात येणार आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी प्राथमिक दिपेंद्र लोखंडे यांनी पत्र काढून सर्व गटशिक्षणाधिकाºयांना यासंदर्भात योग्य काळजी घेण्याचे निर्देश दिले आहे. प्राप्त झालेले धान्य सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी मुख्याध्यापांना घ्यावी लागणार आहे.मुख्याध्यापकांचे वाढणार टेंशनसुटी कालावधीतील धान्य वितरण करण्यासाठी मुख्याध्यापकांचे अतिरिक्त काम वाढणार आहे. अनेक नियम पाळावे लागणार असून नोंदी घ्यावी लागणार असल्याने मुख्याध्यापकांचे टेंशन वाढणार आहे. विशेष म्हणजे, प्राप्त झालेले धान्य शाळांत सुस्थितीत ठेवायचे असून कंत्राटदाराकडून योग्य वजन करून घ्यावे लागणार आहे. सोबतच शालेय व्यवस्थापन समिती, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासनालाही माहिती कळवावी लागणार आहे.दर्जाचीही करावी लागणार तपासणीधान्य प्राप्त झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराच्या गोदामामध्ये गटशिक्षणाधिकाºयांना जावे लागणार असून तिथे धान्याचा दर्जा तपासावा लागणार आहे. एवढेच नाही तर धान्य तसेच पॅकींगसंदर्भात मुख्याध्यापक समाधानी नसल्याने धान्य बदलवून मिळणार आहे. तसेच मुख्याध्यापकांच्या सुचनेनुसार ५ दिवसांच्या आत स्वखर्चाने कंत्राटदाराला धान्य पुरवठा करावा लागणार आहे. सोबतच गावातील लोकप्रतिनिधांना माहितीही द्यावी लागणार आहे.

टॅग्स :Socialसामाजिक