शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

कापूस व सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 22:56 IST

महाराष्ट्रातील शेतकºयाला विविध समस्या भेडसावत असताना पीक हातात येऊनही शासनाने कापूस व सोयाबिनची खरेदी सुरु केली नाही.

ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : जिल्हाधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्रातील शेतकºयाला विविध समस्या भेडसावत असताना पीक हातात येऊनही शासनाने कापूस व सोयाबिनची खरेदी सुरु केली नाही. परिणामी शेतकºयांची दिवाळी अंधारात गेली. त्यामुळे शासनाने त्वरीत कापूस व सोयाबिनची खरेदी सुरु करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.पूर्वीपासूनच शेतकरी विविध अडचणीत सापडला आहे. त्यातही शासनाच्या वतीने कुठलीही उपाय योजना आखली जात नाही. त्यातही शेतकºयांच्या हातात पीक येऊनही महाराष्ट्र सरकारने कापूस व सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले नाही. त्यामुळे पीक हातात असूनही शेतकºयांच्या हातात पैसा नाही. त्यामुळे कापूस व सोयाबीन खरेदी केंद्र त्वरीत सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे आ. बाळू धानोरकर, जिल्हा प्रमुख सतीश भिवगडे व अनिल धानोरकर, शहर प्रमुख सुरेश पचारे, युवा सेना प्रमुख संदीप गिºहे, महिला आघाडी अध्यक्ष भारती दुधानी, विजया रोगे, उपाध्यक्ष प्रफुल चटकी, सभापती विशाल बदखल, महिला आघाडी शहर प्रमुख सायली येरणे, अशोक चिरखरे, आरिफ शेख, अजय कोंडलेवार उपस्थित होते.