शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

बायो जैविक शेती शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 5:00 AM

तालुक्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. धान लागवडीचा खर्च जाता शेतकऱ्यांच्या वाट्याला फारसे काही येत नाही. परिणामी, दरवर्षी आर्थिक संकटे पाचविला पुजलेली असतात. यावर पर्याय म्हणून हळदी येथील शेतकरी सुनील चलाख यानी जैविक शेती सुरू केली. रासायनिक शेतीला त्यांनी पूर्णत: फाटा दिला. त्यांचे कार्य अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.

ठळक मुद्देहळदी येथील प्रयोग यशस्वी : त्रिसुत्रीने दिला रासायनिकयुक्त शेतीला फाटा

राजू गेडाम । ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : रासायनिक खत व किटकनाशकांचे दुष्परिणाम हे भयंकर नुकसानकारक सिद्ध होत असताना हळदी येथील प्रयोगशील शेतकरी सुनिल चलाख यांनी सुरू केलेल्या बायो एफ जैविक शेतीचा यशस्वी प्रयोग आशेचे किरण ठरला आहे. सुपीक भुसभुसीत माती, खर्चात बचत आणि उत्पन्नात हमखास वाढ ही त्रिसूत्री जैविक शेतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.तालुक्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. धान लागवडीचा खर्च जाता शेतकऱ्यांच्या वाट्याला फारसे काही येत नाही. परिणामी, दरवर्षी आर्थिक संकटे पाचविला पुजलेली असतात. यावर पर्याय म्हणून हळदी येथील शेतकरी सुनील चलाख यानी जैविक शेती सुरू केली. रासायनिक शेतीला त्यांनी पूर्णत: फाटा दिला. त्यांचे कार्य अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यामुळे सत्यक्रांतीच्या जैविक शेती विकास अभियान अंतर्गत शेतातील आमराईत शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत प्रगतीशील शेतकरी चलाख यांचा सत्कार व जैविक शेती जागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला.रासायनिक शेतीऐवजी जैविक शेतीचा अंगिकार सर्व शेतकऱ्यांनी विषमुक्त अन्न-आरोग्यसंपन्न परिवारासोबत सुपिक मातीची कास सर्वांनी धरावी. विषमुक्त असलेल्या पिकाची लागवड करावी जेणेकरून आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुव्यवस्थित राखण्यास मदत होईल, अशी माहिती सुनील चलाख यांनी दिली.अशी आहे शेतीरासायनिक खत व कीटकनाशके वापरल्याने शेत जमीन खराब होते. त्यातील पोषक द्रव्ये नाहीसे होतात. हे टाळण्यासाठी हळदी येथील शेतकरी चलाख यानी आपल्या जनांवराच्या गोठ्यातील शेण, तणस, कचरा, काड्या आदी एकत्र करुन गावाशेजारी टाकले. त्या खताला उन्ह लागू नये, म्हणून सावलीसाठी ग्रीन जाळी बांधली. त्यानतर वेळोवेळी पाणी शिंपले. यातून गांडुळ तयार झाले. हे जैविक खत पिकाला उपयुक्त ठरले आहे.

टॅग्स :agricultureशेती