शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

आदिवासींशिवाय जंगलांचे संरक्षण अशक्य : भूपेंदर यादव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2022 11:33 IST

वन अकादमीत जंगल व वाघांच्या संरक्षणावर राष्ट्रीय मंथन

चंद्रपूर : जल, जंगल, जमीन हे नैसर्गिक घटक आपल्याला मुबलक मिळाले. निसर्गात वन्यजीवांचेही स्थान आहे. त्यामुळे केंद्र सरकार पर्यावरण पूरक जीवन पद्धतीचा अवलंब करून पायाभूत विकासासाठी काम करीत. मात्र, आदिवासींशिवाय जंगलांचे संरक्षण अशक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्री भूपेंदर यादव यांनी केले. राष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त चंद्रपुरातील वन अकादमीत ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय पर्यावरण व वन राज्यमंत्री आश्विनीकुमार चौबे, आमदार किशोर जोरगेवार, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे सचिव व अतिरिक्त महानिदेशक एस.पी. यादव, अतिरिक्त महासंचालक (वन्यजीव) विभाष रंजन, महाराष्ट्राचे वनबलप्रमुख डॉ. वाय.एल.पी. राव, मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, अमित मलिक उपस्थित होते. ना. यादव म्हणाले, केंद्र सरकार व्याघ्र व आदिवासींचे संरक्षण, जैवविविधता, जलवायू संरक्षणात भरीव काम करीत आहे. जगातील ७५ टक्के वाघ भारतात सुरक्षित आहेत. देशात ५२ व्याघ्र संरक्षण प्रकल्प आहेत. यापैकी १७ प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला. वन विभागाने वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी फील्डवर जाऊन काम करावे, असेही त्यांनी सूचना केली.

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मुख्य वनसंरक्षक प्रवीण लोणकर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, बफर झोनचे उपसंचालक जी. गुरुप्रसाद, ब्रह्मपुरी वन विभागाचे उपवनसंरक्षक जितेश मल्होत्रा, वनाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिकenvironmentपर्यावरण