शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

आदिवासींशिवाय जंगलांचे संरक्षण अशक्य : भूपेंदर यादव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2022 11:33 IST

वन अकादमीत जंगल व वाघांच्या संरक्षणावर राष्ट्रीय मंथन

चंद्रपूर : जल, जंगल, जमीन हे नैसर्गिक घटक आपल्याला मुबलक मिळाले. निसर्गात वन्यजीवांचेही स्थान आहे. त्यामुळे केंद्र सरकार पर्यावरण पूरक जीवन पद्धतीचा अवलंब करून पायाभूत विकासासाठी काम करीत. मात्र, आदिवासींशिवाय जंगलांचे संरक्षण अशक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्री भूपेंदर यादव यांनी केले. राष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त चंद्रपुरातील वन अकादमीत ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय पर्यावरण व वन राज्यमंत्री आश्विनीकुमार चौबे, आमदार किशोर जोरगेवार, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे सचिव व अतिरिक्त महानिदेशक एस.पी. यादव, अतिरिक्त महासंचालक (वन्यजीव) विभाष रंजन, महाराष्ट्राचे वनबलप्रमुख डॉ. वाय.एल.पी. राव, मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, अमित मलिक उपस्थित होते. ना. यादव म्हणाले, केंद्र सरकार व्याघ्र व आदिवासींचे संरक्षण, जैवविविधता, जलवायू संरक्षणात भरीव काम करीत आहे. जगातील ७५ टक्के वाघ भारतात सुरक्षित आहेत. देशात ५२ व्याघ्र संरक्षण प्रकल्प आहेत. यापैकी १७ प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला. वन विभागाने वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी फील्डवर जाऊन काम करावे, असेही त्यांनी सूचना केली.

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मुख्य वनसंरक्षक प्रवीण लोणकर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, बफर झोनचे उपसंचालक जी. गुरुप्रसाद, ब्रह्मपुरी वन विभागाचे उपवनसंरक्षक जितेश मल्होत्रा, वनाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिकenvironmentपर्यावरण