शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

प्राथमिक आरोग्य केंद्रांत ७५ डॉक्टर रूजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:54 IST

ग्रामीण भागातील साथरोग, किटकजन्य आजार, लसिकरण, कुटंब कल्याण, अशा विविध आजारांवर प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपचार केल्या जाते. जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस पदवी प्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११६ मंजूर पदे आहेत.

ठळक मुद्देसमुपदेशनातून नियुक्ती : आरोग्य सेवेला मिळाले बुस्टर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पावसाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर उपचार करता यावे, याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ७५ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. आरोग्य केंद्रातील रिक्तपदी बीएएमएस पदवी प्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची (गट अ) नुकतीच समुपदेशनाने नियुक्ती झाल्याने जनतेच्या आरोग्य समस्या दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे.ग्रामीण भागातील साथरोग, किटकजन्य आजार, लसिकरण, कुटंब कल्याण, अशा विविध आजारांवर प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपचार केल्या जाते. जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस पदवी प्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११६ मंजूर पदे आहेत. केवळ ४१ वैद्यकीय अधिकारी आहेत. उर्वरीत रिक्त पदांमुळे दर्जेदार आरोग्य सेवा देण्याकरिता अडचणी निर्माण झाल्या. नागरिक व लोकप्रतिनिधींच्या तक्रारी वाढल्या. परिणामी, राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखालील समिती गठित करण्यात आली. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. निवृत्ती राठोड आदींनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ७५ वैद्यकीय अधिकाºयांची कंत्राटी स्वरूपातनियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत सर्व रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावा, याकरिता सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अत्यावश्यक सुविधा व औषधीसाठा उपलब्ध करून देण्यात आला.-डॉ. राजकुमार गहलोत,जिल्हा आरोग्य अधिकारीजिल्ह्यात बीएएमएस पदवीप्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३५ पदे मंजूर आहेत. यापैकी ३३ पदे कार्यरत असुन २ पदे रिक्त आहेत. सदर रिक्त पदे लवकरच भरण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना उपचारासाठी संकटांचा सामना करावा लागणार नाही, यासाठी आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.-डॉ. कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी

टॅग्स :doctorडॉक्टरHealthआरोग्य