लोकसहभागाच्या माध्यमातून सामुदायिक स्तरावर हागणदारीमुक्त शाश्वततेचे परिणाम प्रभावीपणे साध्य करणे आणि ग्रामीण भागात शोषखड्ड्यांच्या निर्मितीतून सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी ... ...
जिल्हा परिषदमध्ये कनिष्ठ सहायक व परिचर पदांची भरती नसताना बल्लारपुरातील एका व्यक्तीने बनावट जाहिरातीच्या आधारावर काही युवकांना गाठले. नोकरीच्या आशेने युवकांनी अधिक चौकशी न करतात त्या व्यक्तीच्या जाळ्यात अडकले. २०१९-२० मध्ये सुमारे २० ते २५ युवकांकडून ...
सध्या सोयाबीनचे भाव वाढले आहे. विशेषत: काही ठिकाणी ११ हजार रुपयांपर्यंत भाव गेले आहे. मागील काही वर्षांत जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. मात्र ऐन हंगामात पावसाचा फटका बसतो. शिवाय सोयाबीनचे तेल ते वाण घेतल्याने उत्पादनावरही परिणाम होतो. त्यामुळे य ...
आनंद भेंडे राजुरा (चंद्रपूर) : कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लस घेतल्यानंतर राजुरा तालुक्यातील येरगव्हाण येथील श्याममूर्ती अंदेलवार या व्यक्तीचा मृत्यू ... ...
चंद्रपूर : कामाच्या ठिकाणी महिला लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी १० किंवा त्यापेक्षा अधिकारी अधिकारी-कर्मचारी असणाऱ्या प्रत्येक कार्यालयांतर्गत तक्रार ... ...