केवळ चंद्रपूर जिल्हाच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील रुग्णांची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाला घाणीचा संसर्ग झाला आहे. ...
संबंधित फोटो ...कोथिंबीर, मिरची @ ८०!- भाज्यांची आवक वाढली : बटाटे स्वस्त, कांदे महागनागपूर : पावसाने दडी मारल्यानंतरही भाज्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. स्थानिकांकडून आवक वाढली असून काही भाज्या आटोक्यात तर बहुतांश भाज्यांचे भाव आटोक्याबाहेर आहेत. ...
- २ ऑगस्टला शिबिर : तक्रारी स्वीकारण्याचा आज अंतिम दिवसनागपूर : नागरिकांच्या समस्या व प्रशासकीय पातळीवर रखडलेली कामे करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान शिबिर घेण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण-पश्चिम मतदारसंघात पहिले समाधान शिबिर ...
फरस टाकळी येथे अतिक्रमण नागपूर : झिंगाबाई टाकळी फरस येथे विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याचा धोका वाढला आहे. पूजेचे साहित्य विकणारे, फळ विक्रेते आदींनी रस्त्यांवरच दुकाने थाटली ...