बोईंग इंडिया परत येणारमिहानमध्ये साकारण्यात आलेल्या एमआरओचे संचालन बोईंग इंडिया करणार होते. मात्र प्रकल्प पूर्ण झाल्यावर बोईंगने तो एअर इंडियाला हस्तांतरित केला. यामुळे एक नकारात्मक संदेश गेला होता. मुख्यमंत्र्यांनी याकडेही आपण विशेष लक्ष केंद्रित के ...
नागपूर : धंतोलीच्या संगम पूल परिसरात शुक्रवारी रात्री अचानक एक घर खचल्याने खळबळ उडाली. हे घर विष्णू शंकर डोंगरे नामक अंध व्यक्तीचे आहे. घटनेच्या वेळी डोंगरे व त्यांचे कुटुंबीय घरीच होते. लोकांनी वेळीच त्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.विष्णू डो ...
डिफेन्स उत्पादने क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होणारअंबानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरदृष्टी असलेल्या नेत्याची उपमा दिली. या प्रकल्पाला देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि सुभाष देसाई यांनी मदत केल्यामुळे रिलायन्स-एडीएजीच्या प्रकल्पाला ६९ दि ...
नवी दिल्ली : देशभरातील वृद्धांना आर्थिक मदत, अन्नसुरक्षा, आरोग्यनिगा, निवारा आणि अन्य गरजा पुरविण्यासाठी राष्ट्रीय धोरणात सुधारणा घडवून आणा, असा आदेश सवार्ेच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला दिला आहे. ...
महाराष्ट्रात नविन २२ जिल्हे नव्याने निर्माण केले जाणार आहेत. तसे प्रस्ताव शासनस्तरावर मागविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वर्तमानपत्रातून निदर्शनास आले होते. ...
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात डाटा एंट्री आॅपरेटर म्हणून काम करणाऱ्या राज्यातील कंत्राटी डाटा एंट्री आॅपरेटर्सच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळली आहे. ...