अहमदनगर: रस्त्यातील दोन तृतीयांश जागा सोडण्याच्या निर्णयात सूट देण्याची मागणी धुडकावून लावत न्यायालयाचे आदेश पाळावेच लागतील़ जो निर्णय दिला त्यानुसारच गणेशोत्सव साजरा करा, स्वयं शिस्त महत्वाची असून युवकांकडून प्रशासनाला मोठ्या अपेक्षा आहेत़ कोणत्या प ...
मूल येथील रेल्वेच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाबाबत लवकरच रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या सोबत बैठक घेऊन अतिक्रमण नियमित करण्याची विनंती करण्यात येणार असल्याचे ...
महाराष्ट्र शासन शिक्षक व शिक्षण क्षेत्रासाठी अनेक हितकारक निर्णय घेऊनसुद्धा प्रशासकीय यंत्रणेच्या वेळकाढू धोरणामुळे शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्या प्रलंबित राहतात. ...
केंद्र शासनाबरोबरच राज्य सरकारदेखील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असून केंद्र शासनाने ५०० कोटी तर राज्य शासनाने ४५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. ...