शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

बाजारात कोट्यवधीची उलाढाल

By admin | Updated: November 2, 2016 00:42 IST

जळगाव :यंदा जिल्‘ात सरासरीच्या १०० टक्के पाऊस झाल्याने शेतकरी वर्गासह नोकरदारांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत असुन, त्याचा परिणाम यंदाच्या दिवाळीत देखील पहायला मिळाला. यंदाच्या दिवाळीत बाजारपेठेत सुमारे ७० ते ८० कोटीहुन अधिकची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी दुष्काळामुळे बाजारात असलेली मंदीचे सावट यंदा दुर झालेले पहायला मिळाले. शहरातील सराफा बाजार, वाहन बाजार, कपडा मार्केट, इलेक्ट्रॉनीक्स वस्तुंची मोठी उलाढाल झालेली पहायला मिळाली.

जळगाव :यंदा जिल्‘ात सरासरीच्या १०० टक्के पाऊस झाल्याने शेतकरी वर्गासह नोकरदारांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत असुन, त्याचा परिणाम यंदाच्या दिवाळीत देखील पहायला मिळाला. यंदाच्या दिवाळीत बाजारपेठेत सुमारे ७० ते ८० कोटीहुन अधिकची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी दुष्काळामुळे बाजारात असलेली मंदीचे सावट यंदा दुर झालेले पहायला मिळाले. शहरातील सराफा बाजार, वाहन बाजार, कपडा मार्केट, इलेक्ट्रॉनीक्स वस्तुंची मोठी उलाढाल झालेली पहायला मिळाली.
गेल्या वर्षी दुष्काळाचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर पहायला मिळाला. उत्पन्न न मिळाल्यामुळे शेतकरीवर्ग खरेदीपासुन दुरच होता. त्यामुळे बाजारात मंदी झालेली पहायला मिळाली. परंतु यंदा जिल्‘ासह संपुर्ण राज्यात वरुण राजाने चांगली हजेरी लावल्यामुळे शेतकरीवर्ग नफ्यात आहे. तसेच नोकरदारांना मिळालेल्या वेतन वाढीचा परिणाम बाजारात दिसुन आला.
सुवर्ण बाजार बहरला
सुवर्ण बाजारात सुमारे १० ते १२ कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याचा अंदाज सराफा व्यापार्‍यांनी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी सुवर्ण बाजारात अस्थिरतेचे वातावरण पहायला मिळाले. त्यामुळे गुंतवणुक दारांनी सोने खरेदीकडे पाठ फिरविली होती. तसेच त्यामुळे गेल्यावर्षी ऐन दिवाळीत २ ते ३ कोटीची उलाढाल झाली होती. परंतु यंदा सुवर्ण बाजारात गुंतरवणुकदारांसह नोकरदार, शेतकरीवर्गाकडुन मोठी खरेदी झाल्याची माहिती आर.एल.ज्वेलर्सचे व्यवस्थापक प्र्रकाश नहाटा यांनी दिली. तसेच पुढे येणार्‍या लग्नसराईमुळे देखील सोने खरेदी मोठ्या प्रमाणात झाल्याचा अंदाज आहे.
वाहनबाजारही सुसाट
वाहन बाजारात देखील मोठी उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दिवाळीत ग्राहकांची मागणी पाहता विविध वाहन कंपण्याकडुन लोन मध्ये सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्यांकडून देखील चारचाकी वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती आहे. शहरात सुमारे दिवाळी काळात २ हजारहुन अधिक दुचाकी खरेदी झाल्याची माहिती वाहन होंडाचे व्यवस्थापक किरण चौधरी यांनी दिली. तर ३०० ते ३५० चारचाकी वाहनांची विक्री दिवाळीच्या चार दिवसात झाल्याची माहिती मानराज मोटर्सचे संचालक निंकुभ यांनी दिली. वाहन बाजारात सुमारे २५ ते ३० कोटी रुपयांची उलाढाल यंदा दिवाळीत झाल्याचा अंदाज आहे. चारचाकी वाहनांसह शेतकरी वर्गाकडुन ट्रॅक्टरची देखील मोठी खरेदी झाली आहे.