शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

१६७ आदिवासी गावांचा तयार होणार मास्टर प्लान; २५ उपक्रमांचा असणार योजनेत समावेश.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 14:40 IST

जिल्हाधिकाऱ्यांची सूचना : चंद्रपुरातील ११५ तर चिमूर प्रकल्पातील ५५ गावे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २ ऑक्टोबर २०२४ रोजी हजारीबाग झारखंड येथे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाची सुरूवात झाली. या अभियानात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत १० तालुक्यांतील ११५ तर चिमूर प्रकल्पांतर्गत ५ तालुक्यांतील ५५ अशा १६७ गावांचा समावेश असून, यंत्रणांनी विकास आराखडा तयार करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिली.

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष उन्नत ग्राम योजनेत आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी १७ शासकीय मंत्रालय विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अनुषंगाने २५ उपक्रमांचा समावेश आहे. सक्षम पायाभूत सुविधा पुरविणे, पात्र कुटुंबांना पक्के घर, नळाचे पाणी, वीजपुरवठा उपलब्धतेसह पक्के घर तसेच आयुष्मान भारत कार्ड वितरण केले जाईल.

या अंतर्गत आदिवासी गावे बारमाही जोडरस्ते व कनेक्टिव्हिटीने जोडली जाईल. आरोग्य, पोषण व शिक्षण, समग्र शिक्षा व पोषण प्रदान, कौशल्य विकास उद्योजकता प्रोत्साहन व वर्धित उपजीविका योजनांचा लाभ देण्यात येईल. 

आदिवासी मुलामुलींना दहावी व बारावीनंतर दीर्घकालीन कौशल्य अभ्यासक्रमांना प्रवेशाची संधी मिळेल. विपणन साहाय्य देणे, वनहक्कपट्टा धारकांसाठी टुरिस्ट होम स्टे, कृषी, पशुसंवर्धन व मत्स्यपालनासाठी साहाय्य देण्यात येईल. जिल्हा व तालुका स्तरावर शाळांत आदिवासी वसतिगृहे उभारण्यात येईल. फिरत्या वैद्यकीय पथकाद्वारे लसीकरण, आदिवासी गावे पीएम गतीशक्ती पोर्टलवर संलग्न केले जातील. अभियानात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना पुरस्कारही देण्यात येणार आहे.

अंमलबजावणीसाठी जिल्हा व तालुकास्तरीय समन्वय समिती गठित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या मास्टर प्लानमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील १६७ गावांचा कायापालट होऊन नागरिकांचीही उन्नती होण्यास मदत होणार आहे. यासाठी प्रशासनही कामाला लागले आहेत.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरTrible Development Schemeआदिवासी विकास योजना