शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

कर्जमाफीची तातडीने अंमलबजावणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:54 PM

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार जनघातकी धोरण राबवित आहे. पेट्रोल, डिझेल व वीज बिलात वाढ करून जनतेला महागाईच्या खाईत लोटत आहे.

ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार जनघातकी धोरण राबवित आहे. पेट्रोल, डिझेल व वीज बिलात वाढ करून जनतेला महागाईच्या खाईत लोटत आहे. शेतकºयांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी तातडीने दसºयापर्यंत करून भारनियमनातून मुक्ती देण्याच्या मागणीसाठी शिवसेनाच्या वतीने बुधवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. येथील तहसीलदार विकास अहीर यांना शिवसेनाचे जिल्हा प्रमुख दिलीप कपूर व उपजिल्हा प्रमुख तथा नगरसेवक विनोद उके, सिक्की यादव यांच्या नेतृत्वात निवेदन सादर केले.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात शिवसेनाने विविध मागण्यासाठी मोर्चा काढून घरचा अहेर दिला. केंद्र व राज्याच्या सत्तेत शिवसेनेची भागीदारी आहे. मात्र पेट्रोल, डिझेल व घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर व वीज बिलात मोठी वाढ करून महागाई वाढविली आहे. परिणामी सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. जीवनाश्यक वस्तूच्या भावात दरदिवशी वाढ होत आहे. बेरोजगारीने तरुणात असंतोष निर्माण झाला आहे. शेतकºयांना कर्जमाफी जाहीर करूनही अंमलबजावणी होत नाही. अशातच ऐन शेतीच्या हंगामात शेतकºयांना भारनियमनाच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप शिवसेनाचे उपजिल्हा प्रमुख विनोद उर्फ सिक्की यादव यांनी केला.येत्या दसºयापर्यंत शेतकºयांना कर्जमाफीचे अनुदान देण्यात यावे. अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करणार, असा इशारा यावेळी देण्यात आला. येथील तहसीलदार विकास अहीर यांना निवेदन देणाºया शिष्टमंडळात दिलीप कपूर, नगरसेवक सिक्की यादव, नगरसेवक रंजिता बीरे, माजी नगरसेवक प्रभाकर मुरकुटे, जीवन बुटले, सागर माझरकर, प्रदीप गेडाम, बाबा शाहू, ज्योती गहलोत, प्रगती झुल्लारे, प्रणय काकडे, प्रकाश पाठक, रामू मेदरकर, संदीप बोरकर यांच्यासह शिवसेनाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.