शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शेकडो गुंतवणूकधारकांची जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:44 AM

समृध्दी जिवन मल्टी स्टेट पर्पज को आॅप. लि. कंपनीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या ४० ते ५० हजार भागधारकाांनी सुमारे ४५ कोटी रूपयांची रक्कम गुंतवली. मात्र, मॅच्युरीटी पूर्ण होऊनसुद्धा त्यांना मोबदला मिळाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : समृध्दी जिवन मल्टी स्टेट पर्पज को आॅप. लि. कंपनीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या ४० ते ५० हजार भागधारकाांनी सुमारे ४५ कोटी रूपयांची रक्कम गुंतवली. मात्र, मॅच्युरीटी पूर्ण होऊनसुद्धा त्यांना मोबदला मिळाला नाही. त्यामुळे गुंतवणुकदारांनी मच्युरीटीची रक्कम परत द्यावी, या मागणीसाठी भारतीय युथ टाईगर्स संघटनेच्या नेतृत्वात जिल्हा कचेरीवर मोर्चा नेला. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले.भारत सरकारच्या कृषी मंत्रालयातंर्गत कंपनीला मान्यता असल्याने अनेकांनी आपल्या आयुष्यातील जमापुंजी कंपणीमध्ये गुंतवली. मात्र मुदत पूर्ण होऊन परतावा मिळाला नसल्याने आंदोलन केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत झामरे, उपाध्यक्ष प्रशांत मेश्राम, नगरसेवक पप्पु देशमुख, प्रदीप उमरे, नितेश पाटील उपस्थित होते. 

टॅग्स :Investmentगुंतवणूक