शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने आक्सापूर येथील दोन तलावांची पाळ फुटली, पेरणी केलेली पिके वाहून गेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 12:25 IST

शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

आक्सापूर (चंद्रपूर) : सतत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आक्सापूर येथील मामा तलाव व रान तलाव अशा दोन्ही तलावांची मधोमध पाळ फुटल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

गोंडपिपरीं तालुक्यातील आक्सापूर येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने मामा तलाव व रान तलाव या दोन्ही तलावाची पाळ फुटल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या धान रोवणी सुरू असल्याने दिवसभर शेतकरी शेतातून घरी आले होते, आणि ही घटना रात्री घडल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र शेतामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे आणि पाण्याच्या प्रवाहाने शेतातील रोवणी केलेले धान व पऱ्हे वाहून गेले. सदर घटनेची माहिती कळताच कोठारी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास गायकवाड, सिंचन विभागाचे अधिकारी प्रियंका रायपुरे, उपविभागीय अधिकारी स्नेहल राहटे, तहसीलदार शुभम बहाकर, देवराव भोंगळे यांनी प्रत्यक्ष तलावावर जाऊन पाहणी केली.

करंजी येथे घरात शिरले पाणी

आक्सापूरपासून दोन किमी अंतरावर असलेल्या करंजी येथे बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने शेकडो घरात पाणी घुसले व घरातील साहित्य पूर्णपणे भिजले. काही घरांची पडझड झाली. करंजीवासीयांना रात्र जागत काढावी लागली. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करंजी ग्रामपंचायतीचे सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समीर निमगडे यांनी केली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊसfloodपूरFarmerशेतकरी