शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

संमतीपत्रासाठी मुख्याध्यापकांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:42 IST

चंद्रपूर : २७ जानेवारीपासून इयत्ता ५वी ते ८वीचे वर्ग सुरु होणार आहेत. शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती अत्यावश्यक आहे. ...

चंद्रपूर : २७ जानेवारीपासून इयत्ता ५वी ते ८वीचे वर्ग सुरु होणार आहेत. शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती अत्यावश्यक आहे. त्यामुळे शिक्षक तसेच मुख्याध्यापक पालकांची संमती मि‌ळविण्यासाठी धडपड करीत आहेत. कोरोना संकटामुळे ९वी ते १२वीचे वर्ग सोडता अद्याप शाळा सुरू झाल्या नाहीत. आता कोरोना संकट काही प्रमाणात कमी होत आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या हालचाली प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. २७ जानेवारीपासून ५ ते ८ वीचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी प्रशासनासह शाळांनीही तयारी सुरु केली आहे. स्वच्छता, सॅनिटायझेशन तसेच इतर आवश्यक सुविधाही पुरविल्या जात आहेत. जिल्ह्यात ७५०च्या वर इयत्ता ५ ते ८वीच्या शाळा असून, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वर्ग सुरू करण्यासाठी पालकांची संमती आवश्यक आहे. त्यामुळे तसे प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे, जे पालक संमती देणार नाहीत. त्यांच्या पाल्यांसाठी ऑनलाईन क्लासेसचा पर्याय खुला आहे.