शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

संमतीपत्रासाठी मुख्याध्यापकांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:42 IST

चंद्रपूर : २७ जानेवारीपासून इयत्ता ५वी ते ८वीचे वर्ग सुरु होणार आहेत. शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती अत्यावश्यक आहे. ...

चंद्रपूर : २७ जानेवारीपासून इयत्ता ५वी ते ८वीचे वर्ग सुरु होणार आहेत. शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती अत्यावश्यक आहे. त्यामुळे शिक्षक तसेच मुख्याध्यापक पालकांची संमती मि‌ळविण्यासाठी धडपड करीत आहेत. कोरोना संकटामुळे ९वी ते १२वीचे वर्ग सोडता अद्याप शाळा सुरू झाल्या नाहीत. आता कोरोना संकट काही प्रमाणात कमी होत आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या हालचाली प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. २७ जानेवारीपासून ५ ते ८ वीचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी प्रशासनासह शाळांनीही तयारी सुरु केली आहे. स्वच्छता, सॅनिटायझेशन तसेच इतर आवश्यक सुविधाही पुरविल्या जात आहेत. जिल्ह्यात ७५०च्या वर इयत्ता ५ ते ८वीच्या शाळा असून, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वर्ग सुरू करण्यासाठी पालकांची संमती आवश्यक आहे. त्यामुळे तसे प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे, जे पालक संमती देणार नाहीत. त्यांच्या पाल्यांसाठी ऑनलाईन क्लासेसचा पर्याय खुला आहे.