शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

शबरी, रमाई योजनेसाठी अर्ज केला का? घरकुल घ्या घरकुल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 15:06 IST

गरजू घरकूल लाभार्थीना दिलासा : उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वंचितांना घरकुल मिळावे, यासाठी शासनातर्फे रमाई आवास, मोदी आवास, शबरी घरकुल आवास आदी योजना राबविल्या जातात. २०१६ ते २०२४ या कालावधीसाठी चंद्रपूर जिल्ह्याला रमाई आवास योजनेंतर्गत २५ हजार १४४ लाभार्थीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर शबरी योजनेंतर्गत २२ हजार ७६५ लाभार्थीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. दोन्ही योजनांची उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे बेघरांना मोठा आधार मिळाला आहे.

शासनाने रमाई, शबरी योजनेंतर्गत लाभार्थीना घरकुल मंजूर केले असले तरीही जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव झाले नाही. परिणामी घरकुलासाठी लाभार्थीना रेती मिळणे कठीण झाल्याने अनेक घरे अपूर्ण आहेत

वर्ष                          रमाई योजना उद्दिष्ट मंजूर                    शबरी योजना उद्दिष्ट मंजूर२०१६-१७                         १२५२                                                       ७८८२०१७-१८                         २०००                                                        १७२                                     २०१८-१९                         ८७४१                                                        १७२२०१९-२०                         ६८८०                                                        ४०५०               २०२१-२२                         ३४५६                                                        ८३४२०२३-२४                         २८२५                                                        ८६६६एकूण                            २५१५४                                                   २३१८२  

निकष काय?■ शबरी योजना : आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थीसाठी, तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थीना घरकुल उपलब्ध करण्यात येते.

■ रमाई योजना : अनुसूचित जाती नवबौद्ध कुटुंबाचे राहणीमान उंचावे व त्याचे निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये त्याच्या स्वतःच्या जागेवर किंवा कच्च्या घराच्या जागेवर २६९ चौरस फुटांचे पक्के घर बांधावे लागते.

अडचण काय?■ जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असले तरी अनेक गावांतील घरकुल लाभार्थीना मोफत रेती उपलब्ध झाली नाही.■ पावसाळ्यापूर्वी घरकुलाचे काम पूर्ण कसे करायचे, या विवंचनेत लाभार्थी सापडले आहेत. जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.

अर्ज कोठे करायचा?पंचायत समिती, नगर परिषद, जिल्हा परिषद, डीआरडीए, या ठिकाणी घरकुलाच्या लाभासाठी अर्ज करता येतो. ग्रामपंचायत कार्यालयातही अनेकजण अर्ज करतात. सर्व दस्तऐवज जोडून अर्ज करावा लागतो.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाTrible Development Schemeआदिवासी विकास योजनाchandrapur-acचंद्रपूर