शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

शबरी, रमाई योजनेसाठी अर्ज केला का? घरकुल घ्या घरकुल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 15:06 IST

गरजू घरकूल लाभार्थीना दिलासा : उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वंचितांना घरकुल मिळावे, यासाठी शासनातर्फे रमाई आवास, मोदी आवास, शबरी घरकुल आवास आदी योजना राबविल्या जातात. २०१६ ते २०२४ या कालावधीसाठी चंद्रपूर जिल्ह्याला रमाई आवास योजनेंतर्गत २५ हजार १४४ लाभार्थीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर शबरी योजनेंतर्गत २२ हजार ७६५ लाभार्थीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. दोन्ही योजनांची उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे बेघरांना मोठा आधार मिळाला आहे.

शासनाने रमाई, शबरी योजनेंतर्गत लाभार्थीना घरकुल मंजूर केले असले तरीही जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव झाले नाही. परिणामी घरकुलासाठी लाभार्थीना रेती मिळणे कठीण झाल्याने अनेक घरे अपूर्ण आहेत

वर्ष                          रमाई योजना उद्दिष्ट मंजूर                    शबरी योजना उद्दिष्ट मंजूर२०१६-१७                         १२५२                                                       ७८८२०१७-१८                         २०००                                                        १७२                                     २०१८-१९                         ८७४१                                                        १७२२०१९-२०                         ६८८०                                                        ४०५०               २०२१-२२                         ३४५६                                                        ८३४२०२३-२४                         २८२५                                                        ८६६६एकूण                            २५१५४                                                   २३१८२  

निकष काय?■ शबरी योजना : आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थीसाठी, तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थीना घरकुल उपलब्ध करण्यात येते.

■ रमाई योजना : अनुसूचित जाती नवबौद्ध कुटुंबाचे राहणीमान उंचावे व त्याचे निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये त्याच्या स्वतःच्या जागेवर किंवा कच्च्या घराच्या जागेवर २६९ चौरस फुटांचे पक्के घर बांधावे लागते.

अडचण काय?■ जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असले तरी अनेक गावांतील घरकुल लाभार्थीना मोफत रेती उपलब्ध झाली नाही.■ पावसाळ्यापूर्वी घरकुलाचे काम पूर्ण कसे करायचे, या विवंचनेत लाभार्थी सापडले आहेत. जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.

अर्ज कोठे करायचा?पंचायत समिती, नगर परिषद, जिल्हा परिषद, डीआरडीए, या ठिकाणी घरकुलाच्या लाभासाठी अर्ज करता येतो. ग्रामपंचायत कार्यालयातही अनेकजण अर्ज करतात. सर्व दस्तऐवज जोडून अर्ज करावा लागतो.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाTrible Development Schemeआदिवासी विकास योजनाchandrapur-acचंद्रपूर