शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

चंद्रपुरात महापारेषणच्या सबस्टेशनला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 4:44 AM

शहरातील रत्नमाला चौकात असलेल्या महापारेषणच्या २२० केव्हीच्या वीज उपकेंद्राला मंगळवारी रात्री १.३० च्या सुमारास अचानक आग लागली.

वरोरा (चंद्रपूर) : शहरातील रत्नमाला चौकात असलेल्या महापारेषणच्या २२० केव्हीच्या वीज उपकेंद्राला मंगळवारी रात्री १.३० च्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड होऊन माढेळी-नागरी या उपकेंद्रांतर्गत येणाºया ३५ गावांमधील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तो २४ तासांत पूर्ववत होईल, असे महावितरणचे अभियंता विनोद भोयर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.मंगळवारी रात्री महापारेषणच्या २२० केव्ही सबस्टेशनमधील ३० केव्हीचे करंट ट्रान्सफॉर्मर फेल झाले. यामुळे आॅइलला आग आगली. आगीमुळे ट्रान्सफॉर्मरनेही पेट घेतला आणि भडका उडाला. अग्निशामक पथकाने अर्ध्या तासात आग नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र ३३ केव्हीचे ब्रेकर, लायटनिंग, करंट ट्रान्सफॉर्मर यांसह काही उपकरणांचे नुकसान झाले.करंट ट्रान्सफॉर्मर फेल झाल्यामुळे ही आग लागली. २० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. यात महापारेषणचे सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.- व्ही. डी. पद्मावार, कार्यकारी अभियंता, महापारेषण, वरोरा.

टॅग्स :Blastस्फोट