शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

काँग्रेसकडून शेतकरी, कामगार विधेयकाचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 05:00 IST

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणाच्या तीव्र शब्दात विरोध केला. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की करणे ही उत्तर प्रदेश सरकारची मुजोरीची आहे. कृषी विधयके देशातील शेतकऱ्यांना मातीत घालणारी असल्याने शेतकऱ्यांना याचा प्रखर विरोध करावा, असे आवाहन यावेळी केले. खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करत मोदी सरकारने राज्यसभेत पारित न होणारे विधेयक सहा खासदारांना निलंबित करून डाव साधल्याचा आरोप यावेळी केला आहे.

ठळक मुद्देचंद्रपुरात धरणे : राहुल गांधींना धक्काबुक्की केल्याने निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : केंद्र सरकारने मंजूर केलेले विधेयक शेतकरी व कामगारांच्या मुळावर उठणारे असल्याचा आरोप करून काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी महात्मा गांधी जयंतीदिनी चंद्रपूर, वरोरा, राजुरा, ब्रह्मपुरी, गोंडपिपरी येथे आंदोलनाद्वारे निषेध नोंदविण्यात आला. हाथरस येथील महिला अत्याचार व काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी व प्रियं, का गांधी यांना धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. ब्रह्मपुरीत टायरची जाळपोळ करून निषेध नोंदविण्यात आला.चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी व जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीतर्फे गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री विजय वड्डेटीवार, खासदार बाळू धानोरकर, ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक किशोर गजभिये, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी, ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश देवतळे, विनोद दत्तात्रय, युसूफ भाई, के. के. सिंग, हारून भाई, मलक शाकीर, महाराष्ट अनुसूचित जाती उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, ओ. बी. सी जिल्हाध्यक्ष उमाकांत धांडे, महिला काँग्रेस शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल, किसान कॉंग्रेस अध्यक्ष रोशन पचारे, भालचंद्र दानव, नगरसेवक निलेश खोब्रागडे, नगरसेवक नंदू नागरकर, नगरसेविका सुनीता लोढिया आदी उपस्थित होते.कृषी विधेयके शेतकऱ्यांना मातीत घालणारीपालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणाच्या तीव्र शब्दात विरोध केला. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की करणे ही उत्तर प्रदेश सरकारची मुजोरीची आहे. कृषी विधयके देशातील शेतकऱ्यांना मातीत घालणारी असल्याने शेतकऱ्यांना याचा प्रखर विरोध करावा, असे आवाहन यावेळी केले. खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करत मोदी सरकारने राज्यसभेत पारित न होणारे विधेयक सहा खासदारांना निलंबित करून डाव साधल्याचा आरोप यावेळी केला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसFarmerशेतकरी