शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

नागभीड येथील शेतकऱ्याने सुरू केली विषमुक्त शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:01 IST

मागील सहा वर्षांपासून त्यांनी रासायनिक खतांचा वापर न करता पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने शेती करणे सुरु केले आहे. या पद्धतीने त्यांनी आजपर्यंत धानाचे उत्पादन घेतले. आहे. धानाच्या उत्पादनासाठी त्यांनी पूर्णपणे शेंद्रीय पद्धतीचा वापर केल्याने त्यांनी उत्पादित केलेले तांदूळ हातोहात विकला जात आहे. नवीन काहीतरी करायचे म्हणून त्यांनी यावर्षी एका एकर जागेवर लिंबू, शेवगा, आंबा व आवळ्याची लागवड केली आहे.

ठळक मुद्देसहा वर्षांपासून प्रयोग : पिकविलेला शेतमाल हातोहाल विकला जातो

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : रासायनिक खतांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. असे असले तरी काही शेतकरी याला अपवाद आहेत. नागभीड येथील अरूण नरूले हे त्यापैकीच एक. मागील सहा वर्षांपासून सेंद्रीय शेतीचा प्रयोग करून त्यांनी आपली शेती विषमुक्त केली आहे.मागील सहा वर्षांपासून त्यांनी रासायनिक खतांचा वापर न करता पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने शेती करणे सुरु केले आहे. या पद्धतीने त्यांनी आजपर्यंत धानाचे उत्पादन घेतले. आहे. धानाच्या उत्पादनासाठी त्यांनी पूर्णपणे शेंद्रीय पद्धतीचा वापर केल्याने त्यांनी उत्पादित केलेले तांदूळ हातोहात विकला जात आहे. नवीन काहीतरी करायचे म्हणून त्यांनी यावर्षी एका एकर जागेवर लिंबू, शेवगा, आंबा व आवळ्याची लागवड केली आहे. तर एक एकर जागेवर कारले, वांगी, टमाटर, चवळी, ढेमसा आदी भाजीपाल्याचे पीक घेतले. भाजीपाल्याच्या पिकाचे त्यांचे हे पहिले वर्ष असल्याने पाहिजे तसे उत्पन्न आले नाही. त्याचबरोबर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन असल्यामुळे बाजारपेठही उपलब्ध झाली नाही. याही परिस्थितीत लागवड आणि खुरपणी खर्च वजा जाता ८ हजार रुपए महिना प्राप्त झाला. याशिवाय घरी विषमूक्त भाजीपाल्याचा वापर झाला. सोशल मिडियाच्या माध्यमातून नरूले यांच्या विषमुक्त भाजीपाला उत्पादनाची माहिती परिसरात झाल्याने अनेककजण त्यांच्या घरी जाऊन भाजीपाला विकत घेत आहेत. नरूले यांनी यावर्षी २ एकरामध्ये मुंगाचे उत्पादन घेतले. या दोन एकरात त्यांना १४ क्विंटल मूग झाले. यासाठीही रासायनिक खताचा वापर टाळला.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी