शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड येथील शेतकऱ्याने सुरू केली विषमुक्त शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:01 IST

मागील सहा वर्षांपासून त्यांनी रासायनिक खतांचा वापर न करता पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने शेती करणे सुरु केले आहे. या पद्धतीने त्यांनी आजपर्यंत धानाचे उत्पादन घेतले. आहे. धानाच्या उत्पादनासाठी त्यांनी पूर्णपणे शेंद्रीय पद्धतीचा वापर केल्याने त्यांनी उत्पादित केलेले तांदूळ हातोहात विकला जात आहे. नवीन काहीतरी करायचे म्हणून त्यांनी यावर्षी एका एकर जागेवर लिंबू, शेवगा, आंबा व आवळ्याची लागवड केली आहे.

ठळक मुद्देसहा वर्षांपासून प्रयोग : पिकविलेला शेतमाल हातोहाल विकला जातो

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : रासायनिक खतांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. असे असले तरी काही शेतकरी याला अपवाद आहेत. नागभीड येथील अरूण नरूले हे त्यापैकीच एक. मागील सहा वर्षांपासून सेंद्रीय शेतीचा प्रयोग करून त्यांनी आपली शेती विषमुक्त केली आहे.मागील सहा वर्षांपासून त्यांनी रासायनिक खतांचा वापर न करता पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने शेती करणे सुरु केले आहे. या पद्धतीने त्यांनी आजपर्यंत धानाचे उत्पादन घेतले. आहे. धानाच्या उत्पादनासाठी त्यांनी पूर्णपणे शेंद्रीय पद्धतीचा वापर केल्याने त्यांनी उत्पादित केलेले तांदूळ हातोहात विकला जात आहे. नवीन काहीतरी करायचे म्हणून त्यांनी यावर्षी एका एकर जागेवर लिंबू, शेवगा, आंबा व आवळ्याची लागवड केली आहे. तर एक एकर जागेवर कारले, वांगी, टमाटर, चवळी, ढेमसा आदी भाजीपाल्याचे पीक घेतले. भाजीपाल्याच्या पिकाचे त्यांचे हे पहिले वर्ष असल्याने पाहिजे तसे उत्पन्न आले नाही. त्याचबरोबर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन असल्यामुळे बाजारपेठही उपलब्ध झाली नाही. याही परिस्थितीत लागवड आणि खुरपणी खर्च वजा जाता ८ हजार रुपए महिना प्राप्त झाला. याशिवाय घरी विषमूक्त भाजीपाल्याचा वापर झाला. सोशल मिडियाच्या माध्यमातून नरूले यांच्या विषमुक्त भाजीपाला उत्पादनाची माहिती परिसरात झाल्याने अनेककजण त्यांच्या घरी जाऊन भाजीपाला विकत घेत आहेत. नरूले यांनी यावर्षी २ एकरामध्ये मुंगाचे उत्पादन घेतले. या दोन एकरात त्यांना १४ क्विंटल मूग झाले. यासाठीही रासायनिक खताचा वापर टाळला.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी