शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

रासायनिक खतांची दरवाढ रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:26 IST

जगाचा अन्नदाता म्हणून बळीराजा अनेक आस्मानी-सुलतानी संकटे झेलत राबराब राबून अन्न पिकवितो. गेल्या काही वर्षांत अतिवृष्टी, दुष्काळाचा सामना ...

जगाचा अन्नदाता म्हणून बळीराजा अनेक आस्मानी-सुलतानी संकटे झेलत राबराब राबून अन्न पिकवितो. गेल्या काही वर्षांत अतिवृष्टी, दुष्काळाचा सामना करत असताना कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकरी शेतीत कष्ट करूनही पदरात काही पडत नसल्याने हवालदिल झाला. त्यामुळे शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

कोरोना, लॉकडाऊन, पिकाची होत असलेली नासाडी, या पार्श्वभूमीवर अनंत अडचणी शेतकऱ्यांसमोर आहे. डिझेल-पेट्रोलचे वाढलेले भाव, वीजबिलाची वसुली, वाहतुकीचा खर्च, मजुरांची कमतरता, वाढ झालेला उत्पादन खर्च यामुळे उत्पादन व झालेला खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांची मुले शेतीकडे पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे. केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या दरात ५५ टक्के वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. शासनाने तातडीने भाववाढ रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी अली यांनी मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.