शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

रासायनिक खतांची दरवाढ रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:26 IST

जगाचा अन्नदाता म्हणून बळीराजा अनेक आस्मानी-सुलतानी संकटे झेलत राबराब राबून अन्न पिकवितो. गेल्या काही वर्षांत अतिवृष्टी, दुष्काळाचा सामना ...

जगाचा अन्नदाता म्हणून बळीराजा अनेक आस्मानी-सुलतानी संकटे झेलत राबराब राबून अन्न पिकवितो. गेल्या काही वर्षांत अतिवृष्टी, दुष्काळाचा सामना करत असताना कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकरी शेतीत कष्ट करूनही पदरात काही पडत नसल्याने हवालदिल झाला. त्यामुळे शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

कोरोना, लॉकडाऊन, पिकाची होत असलेली नासाडी, या पार्श्वभूमीवर अनंत अडचणी शेतकऱ्यांसमोर आहे. डिझेल-पेट्रोलचे वाढलेले भाव, वीजबिलाची वसुली, वाहतुकीचा खर्च, मजुरांची कमतरता, वाढ झालेला उत्पादन खर्च यामुळे उत्पादन व झालेला खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांची मुले शेतीकडे पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे. केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या दरात ५५ टक्के वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. शासनाने तातडीने भाववाढ रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी अली यांनी मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.