शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 10:46 PM

जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. येथे विविध उद्योग कार्यरत आहेत. तसेच कोळशाच्या खाणीसुद्धा आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या अनेक वेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात. या समस्या उद्भवू नये म्हणून पोलीस व औद्योगिक क्षेत्र यांच्यामध्ये योग्य समन्वय आवश्यक असते.

ठळक मुद्देपोलीस मुख्यालयात बैठक : विविध समस्यांवर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. येथे विविध उद्योग कार्यरत आहेत. तसेच कोळशाच्या खाणीसुद्धा आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या अनेक वेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात. या समस्या उद्भवू नये म्हणून पोलीस व औद्योगिक क्षेत्र यांच्यामध्ये योग्य समन्वय आवश्यक असते. या दृष्टीने शनिवार दि. १ डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधीक्षक कार्यालय मंथन हॉल येथे जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधींची बैठक पार पडली.सदर बैठकीला सीटीपीएस सीआयएसएफ कंमाडंट विवेक सिंग, एसडीएम गव्हाड, उपविभागीय अधिकारी सुशिलकुमार नायक, उपविभागीय अधिकारी विलास यामावार आणि जिल्ह्यातील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.सदर बैठकीदरम्यान या वर्षात निर्माण झालेल्या औद्योगिक क्षेत्राच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. व त्यातून निर्माण होणाºया कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर प्रतिबंध घालण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेकवेळा कामगाराचे बंद पुकारणे, मोर्चे तसेच शेती अधिग्रहणाविरुद्ध शेतकºयांचे मोर्चे इत्यादी समस्या वारंवार उद्भवत असतात. त्यावर सुद्धा बैठकीदरम्यान उपाय योजनात्मक मार्गदर्शन करण्यात आले.सदरबैठकीला औद्योगिक क्षेत्रातील सुमारे १०० प्रतिनिधींची उपस्थिती होते. उपस्थितांपैकी प्रत्येकांनी आपल्या समस्या मांडल्या. पोलीस विभागाशी निगडीत असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.प्रास्ताविक तथा संचलन प्रभारी अधिकारी पोनि जयंत चव्हाण यांनी केले. यावेळी पोलीस निरिक्षक कोकाटे, पोलीस निरिक्षक गडचांदूरचे पवार, भद्रावतीचे पोलीस निरिक्षक मडावी, पडोलीच्या पोलीस निरिक्षक ढाले, स्थागुशाचे निरिक्षक अंभोरे, सुरक्षा शाखा तिवारी, घुग्घुस चहांदे, पाटील, चव्हाण आदी उपस्थित होते.