शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

सावधान ! कोरोना रुग्णांसह मृत्यूचा आकडाही वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 05:00 IST

जिल्ह्यात मागील २४ तासात १०३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २६ हजार ९२४ वर पोहोचली आहे. तसेच सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ६४५ इतकी झाली आहे. सध्या  १८५९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ६८ हजार ३९३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख ३६ हजार ६११ नमुने निगेटीव्ह आले आहेत.

ठळक मुद्देतिघांचा मृत्यू : २२३ नव्या रुग्णांची भर, १०३ जण काेरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नागरिकांनो सावधान ! दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत दोनशेपेक्षा अधिक रुग्णांची भर पडते आहे. यासोबतच मृत्यूसंख्याही वाढत आहे. ही बाब दिवसागणिक चिंता वाढणारी ठरत आहे. शनिवारी २२३ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर तिघांचा कोरोनाने बळी घेतली आहे. यामध्ये एक नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील एक, तर अन्य दोघे चंद्रपुरातील आहे.  जिल्ह्यात मागील २४ तासात १०३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २६ हजार ९२४ वर पोहोचली आहे. तसेच सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ६४५ इतकी झाली आहे. सध्या  १८५९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ६८ हजार ३९३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख ३६ हजार ६११ नमुने निगेटीव्ह आले आहेत.आज मृत झालेल्यामध्ये सावरगाव ता. नागभीड येथील ५८ वर्षीय पुरूष, चंद्रपूर शहरातील ६० वर्षीय व ६५ वर्षीय पुरूषांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४२० बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३८१, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.आज बाधित आलेल्या २२३ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील ७२, चंद्रपूर तालुका २१,  बल्लारपूर १४, भद्रावती १७, ब्रम्हपुरी सात, नागभीड १८, सिंदेवाही चार, मूल १०, सावली दोन, पोंभुर्णा एक, गोंडपिपरी एक, राजूरा नऊ, चिमूर ११, वरोरा २५, कोरपना पाच व इतर ठिकाणच्या सहा रुग्णांचा समावेश आहे.कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. 

जिल्ह्यात लसींचा तुटवडा ?लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. शिवाय, १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली. मात्र, सध्या सुमारे १० हजार लस उपलब्ध आहेत. जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे कोविडशिल्ड लसींची मागणी केली. सोमवारपर्यंत जिल्ह्याला डोस मिळाले नाही तर मंगळवारी काही केंद्र बंद ठेवावे लागणार आहे, अशी माहिती सुत्राने दिली. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या