शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पावसापासून वाचण्यासाठी ते चहाच्या टपरीवर थांबले आणि अघटित घडले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 11:46 IST

सावरगाव, वलनी परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. वलनी हद्दीतील कोजबी फाट्याजवळील वडाच्या झाडाखाली असलेल्या चहा टपरीच्या झोपडीत काही जण पावसापासून बचावासाठी उभे होते. दरम्यान...

ठळक मुद्देवीज पडून १२ वर्षीय मुलासह दोघांचा मृत्यूतिघे जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नागभीड तालुक्यातील वलनी येथील कोजबी फाट्यावर असलेल्या वडाच्या झाडाखालील चहा टपरीच्या झोपडीत पावसापासून बचाव करीत थांबले असताना अचानक वीज कोसळली. यात दोघांचा मृत्यू झाला तर तीन जख जखमी झाले आहेत. मृतकामध्ये एका १२ वर्षीय मुलाचाही समावेश आहे. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.अशोक कोंडुजी तिरमारे (४५) रा. वलनी व लोकचंद रामू पोहनकर (१२) रा. सोनुली ता. नागभीड अशी मृतकांची नावे आहेत. याशिवाय सुनील श्यामराव बोरकर (३०) रा. गिरगाव, मोरेश्वर दयाराम मडावी रा. वलनी, गोपीचंद वासेकर रा. वलनी हे जखमी असून त्यांना नागभीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सावरगाव, वलनी परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. दरम्यान वलनी हद्दीतील कोजबी फाट्याजवळील वडाच्या झाडाखाली असलेल्या चहा टपरीच्या झोपडीत अशोक तिरमारे, लोकचंद पोहनकर व अन्य काही जण पावसापासून बचावासाठी उभे होते. दरम्यान, वीज सरळ झोपडीवरच कोसळली. यात अशोक तिरमारे व लोकचंदचा जागीच मृत्यू झाला. अन्य तिघे जखमी झाले.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात