शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
3
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
4
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
5
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
6
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
7
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
8
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
9
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
10
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
11
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
12
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
13
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
14
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
16
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी
17
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
20
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

छाणनीनंतर 12 हजार 212 नामांकन अर्ज ठरले वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 05:00 IST

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३  ते ३० डिसेंबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने पारंपरिक पद्धतीने नामांकन दाखल करण्याची परवानगी दिली. त्यामुळे अखेरच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू होती.  शुक्रवारी दुपारी १२ वाजतापासून जिल्ह्यातील १५ तहसील कार्यालयात नामांकन अर्जाची छाननी सुरू करण्यात आली. 

ठळक मुद्दे१७५ नामांकन अवैध : वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या १२,१६१

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  जिल्ह्यातील ६३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १२ हजार ३८७ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. शु्क्रवारी पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत १७५ नामांकन अर्ज अवैध तर १२ हजार २१२ अर्ज वैध ठरले आहेत. वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या १२ हजार १६१ आहे. वरोरा तालुक्यात सर्वाधिक २८ नामांकन अर्ज बाद झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३  ते ३० डिसेंबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने पारंपरिक पद्धतीने नामांकन दाखल करण्याची परवानगी दिली. त्यामुळे अखेरच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू होती.  शुक्रवारी दुपारी १२ वाजतापासून जिल्ह्यातील १५ तहसील कार्यालयात नामांकन अर्जाची छाननी सुरू करण्यात आली. प्राप्त झालेल्या १२  हजार ३८७ नामांकनापैकी १७५ अर्ज अवैध तर १२ हजार २१२ अर्ज वैध ठरल्याची  माहिती जाहीर करण्यात आली. काही उमेदवारांनी दोन नामांकन दाखल केले. त्यामुळे वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या १२ हजार १६२ झाली आहे. मतदारांना ५ हजार  १५१  सदस्यांना निवडून द्यायचे आहे. 

ऑनलाईन अर्ज भरताना कागदपत्रांची त्रुटी भोवलीयंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने संगणकीकृत ऑनलाईन नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबविली. त्यासाठी १५ कागदपत्र जोडणे बंधनकारक होते. मात्र, माहिती आणि वेळेचा अभाव या दोन कारणांमुळे नामांकन अर्जात त्रुटी राहिल्या. त्यामुळे १७५ नामांकन अर्ज आजच्या छाननी प्रक्रियेत अवैध ठरले.

४ जानेवारीला नामांकन मागे घेता येणार    १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी उमेदवारांना ४ जानेवारीला नामांकन अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप  केले जाईल,  माहिती उपजिल्हाधिकारी निवडणूक यांनी  दिली. ४ जानेवारीला नामांकन मागे घेता येणार आहे. या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांच्या समथर्थकांनी जोरदार हालचाली सुरू केल्या. ग्रामीण भागातील चावडीवर राजकीय घडामोडींबाबत चर्चेला ऊत आला आहे. नामांकन अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत गावागावात विविध घडामोडींना वेग येणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक