शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अन् घरात शिरून सोफ्याजवळ ऐटीत बसले चितळ; वनविभागाने केले निसर्गमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2022 17:09 IST

चितळ घरात शिरल्याची वार्ता पसरताच त्याला बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली.

भद्रावती (चंद्रपूर) : आयुध निर्माणी वनक्षेत्रात भरकटलेले एक चितळ बुधवारी शहरातील झिंगुजी वाॅर्ड येथील एका घरात शिरल्याने एकच खळबळ उडाली. एक शिरलेच नाही तर सोफ्याजवळ कुटुंबातीलच एक सदस्य असावे, या अविर्भावात ऐटीत बसून राहिले. या घटनेची माहिती वनविभाग तसेच वन्यप्रेमींना मिळताच त्यांनी घटनास्थळी गाठून त्याला व्यवस्थित पकडून वनक्षेत्रात मुक्त केले.

झिंगुजी वाॅर्ड येथील निवासी आशिष वाकडे यांच्या घरी चितळ घरात शिरल्याची माहिती नागरिकांना मिळाली. त्याला बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. हे चितळ आयुध निर्माणी वनक्षेत्रातून भरकटत आल्यामुळे शहरात घुसले. त्याचे वय अंदाजे दोन वर्षे आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एच. पी. शेंडे यांनी दिली. या चितळाला व्यवस्थित पकडून निसर्गमुक्त नर्सरीत सोडण्यात आले. यावेळी वन्यप्रेमी श्रीपाद भाकरे, अनुप येरणे व वनकर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिकwildlifeवन्यजीवchandrapur-acचंद्रपूर