शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

८९ रब्बी गावे झाली खरीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:21 IST

जिल्ह्यातील १८३६ गावांपैकी १७४७ गावे खरीप हंगामासाठी तर ८९ गावे रब्बी हंगामाची म्हणून महसूल विभागाने घोषित केली आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांचा निर्णय : आक्षेप असल्यास सादर करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील १८३६ गावांपैकी १७४७ गावे खरीप हंगामासाठी तर ८९ गावे रब्बी हंगामाची म्हणून महसूल विभागाने घोषित केली आहेत. मात्र सद्य:स्थितीत रब्बी हंगामासाठी घोषित असलेल्या ८९ गावांमध्ये दोन तृतीयांश टक्क्यापेक्षा जास्त खरीप पिके घेतली जातात. त्यामुळे अशा गावांना खरीप गावाच्या सवलती मिळू शकत नाही. त्यामुळे सदर ८९ गावे रब्बी मधून खरीपात रुपांतरण करण्यात आली आहेत. याबाबत काही आक्षेप असल्यास संबधित तहसिल कार्यालयाकडे १० आॅगस्टपर्यंत लेखी स्वरुपात सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.खरिपात समावेश करण्यात आलेल्या गावांमध्ये चंद्रपूर तालुक्यातील चांदा रै., गोंविंदपूर रिठ, बोर रिठ, वडगाव, दे.गो.रै. दूगार्पूर, ऊर्जानगर, नेरी, रानवेडली, कोंडीमाल, कोंढीचक, आंबोरा, लखमापूर, चांदसुर्ला, चकबोर्डा, चकवलणी, चकनिंबाळा, वायगाव चक नं.१, अजयपूर, गोंडसावरी, निलजई, अडेगाव, किटाळी, चिंचोली, वढोली, मसाळा रिठ, चिंचाळा, उमरी रिठ, गवराळा, चारगाव, छोटा नागपूर, विचोडा रै, विचोडा बु. पडोली, दाताळा, कोसारा, खुटाळा, देवाडा, चोराळा, शिवणी चोर, हिगनाळा व आरवट अशी ४२ गावे आहेत.तर चिमूर तालुक्यातील भिवकुंड, खापरी जां, माकोना, तळोधी गावगन्ना, दलदली रिठ, पेढरी भागडे, टेकेपार रिठ, खापरी, पेढरी तु. नवीन नवेगाव, मासाळ खूर्द, वडसी, वाघेडा, टाकी रिठ, खापरी मजरा, सिरसपूर, निमढेला रिठ, सोनेगाव गांवडे अशी १८ गावे, बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे, हडस्ती, चारवट, माना, बल्लारपूर, विसापूर, कळमना, जोगापूर, आष्टी, दहेली, लावारी, आमडी, आसेगाव, कोठारी, खामतुर्ली व काटवली असे १६ गावे, मुल तालुक्यामधील खंडाळा रै, कोरंबी, बोरघाट चक, बोरघाट माल, म्हसबोडण, चक दहेगाव व कन्हाळगाव अशी ७ गावे आणि सावली तालुक्यातील आकापूर, गेवरा चक, पेंढरी चक, वढोली गांडली, चक वढोली व मोवाड चक या ६ अशा ८९ गावांचा समावेश आहे, असे जिल्हाधिकाºयांनी कळविले आहे.