शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना २८१ कोटींचे कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 10:34 PM

खरीपाचा हंगाम सुरू झाला तरी राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देताना कचरत असताना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र तब्बल २८१ कोटी ५५ लाख रुपये शेतकऱ्यांना कर्ज वाटप करून शासनाने दिलेल्या ५१ कोटी २८२ लाखांच्या उद्दिष्टाकडे वाटचाल सुरू केली आहे.

ठळक मुद्दे३० जूनपर्यंत उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न : ४२ हजार ४५५ शेतकऱ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीपाचा हंगाम सुरू झाला तरी राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देताना कचरत असताना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र तब्बल २८१ कोटी ५५ लाख रुपये शेतकऱ्यांना कर्ज वाटप करून शासनाने दिलेल्या ५१ कोटी २८२ लाखांच्या उद्दिष्टाकडे वाटचाल सुरू केली आहे. हा लाभ जिल्ह्यातील ३९५ संलग्न संस्थांमधील ४२ हजार ४५५ शेतकऱ्यांना झाला आहे. खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत कर्ज वाटप करावयाचे आहे. मात्र चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १९ जून २०१८ पर्यंतच तब्बल ६० टक्केपेक्षा अधिक उद्दिष्ट्यपूर्ती करण्यात आघाडी घेतली आहे. उर्वरित २२ हजार ११० शेतकºयांना कर्ज वाटपासाठी ३० सप्टेंबर ही मुदत असली तरी ३० जूनपर्यंत हे उद्दिष्ट्य पूर्ण करण्याची बँकेची तयारी आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांनी ‘लोकमत’ला दिली.जिल्हा मध्यवर्ती बॅक ही शेतकऱ्यांचा खरीपच नव्हे, तर रब्बी हंगामही वाया जावू नये, यासाठी सदैव तत्पर आहे. शासनाने बँकेला दिलेले उद्दिष्ट्य ६० टक्क्यांवर पूर्ण केलेले आहे. उर्वरित उद्दिष्ट्य येत्या ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने बँकेची यंत्रणा प्रयत्नरत आहे. उर्वरित शेतकºयांनी कर्ज घेऊन आपला शेती हंगाम करावा.- मनोहर पाऊणकर, अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,चंद्रपूर.