शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

२१ व्या शतकातही ग्रामिणांचा नावेतून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 10:56 PM

चंद्रपूर - यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील पारडी (खातेरा) घाटावर पूल नसल्याने दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना नावेच्या साहाय्याने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. मात्र पुलाच्या निर्मितीची मागणी प्रत्येक निवडणुकीत आश्वासन देऊनच भागवली जात असल्याने राजकीय इच्छाशक्तीचा अभाव येथे प्रकर्षाने जाणवत आहे.

ठळक मुद्देराजकीय इच्छाशक्तीचा अभाव : पारडी घाटावरील पूल रखडलेलाच

जयंत जेनेकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : चंद्रपूर - यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील पारडी (खातेरा) घाटावर पूल नसल्याने दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना नावेच्या साहाय्याने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. मात्र पुलाच्या निर्मितीची मागणी प्रत्येक निवडणुकीत आश्वासन देऊनच भागवली जात असल्याने राजकीय इच्छाशक्तीचा अभाव येथे प्रकर्षाने जाणवत आहे.नदीच्या उत्तर भागाला यवतमाळ जिह्यातील वणी व झरी जामणी तर दक्षिण भागाला कोरपना तालुका आहे. या परिसरातील जवळपास ५० ते ६० गावाचा सबंध कोरपना व मुकुटबन बाजारपेठेशी जोडला गेला आहे. या दोन्ही शहराचे येथून अंतर अत्यल्प आहे. परंतु पुलाअभावी हे अंतर अधिक पडत असून नदीला पाणी जास्त असल्यास वेळाबाई मार्गे प्रवास करून सदर शहरे नागरिकांना गाठावी लागत आहे. या पुलाच्या निर्मितीसंदर्भात अनेकदा नागरिकांकडून मागणी करण्यात आली. यावर मंजुरीच्या घोषणासुद्धा प्रसार माध्यमातून झळकल्या. मात्र अद्यापही पुलाचा श्रीगणेशा झाला नाही. त्या कारणाने पूल होणार की नाही, याबाबत नागरिकात संभ्रम कायम आहे. याच नदीवरील या पुलाच्या मागणीनंतर कोडसी (खु), वनोजा व तेलंगणाला जोडणारा दिग्रस पूल हे तयार झाले. मात्र पारडी घाट उपेक्षितच आहे.पूल झाल्यास होऊ शकते औद्योगिक क्रांतीझरी तालुक्यातील मुकुटबन येथे बिरला ग्रुपचा सिमेंट प्रकल्प उभा राहत आहे. या प्रकल्पासाठी अतिरिक्त कच्चा माल हा कोरपना भागातच मुबलक उपलब्ध आहे. तेव्हा या घाटावर पूल झाल्यास वाहतूकदृष्ट्या सोयीचे होईल व दोन्ही भागातील गावात औद्योगिक विकास साधला जाईल. शिवाय कोरपना भागातील जनतेला माजरी - आदिलाबाद - नांदेड रेल्वे मार्गावरील मुकुटबन रेल्वे स्थानक प्रवासयोग्य जवळचे रेल्वे स्थानक पडेल.