शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

लोहसहभागातून काढला १७०० घनमीटर गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 22:08 IST

राज्य शासनाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजने’ला चिमूर तालुक्यातील लोहारा येथील सरपंच व गावकऱ्यांनी पाठबळ दिल्यामुळे सातराशे घनमीटर गाळ काढण्यात यश आले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देउत्पन्नात वाढ : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजने’ला चिमूर तालुक्यातील लोहारा येथील सरपंच व गावकऱ्यांनी पाठबळ दिल्यामुळे सातराशे घनमीटर गाळ काढण्यात यश आले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.राज्य शासनाच्या ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील लोहारा या गावामध्ये गाळ काढण्याचे काम करण्यात आले. सरपंच रागिना सोनवाने यांनी व महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानामध्ये सहभागी झालेले भूषण शेंडे यांनी याबाबत जनजागृती केली. या परिसरात मोठ्या प्रमाणात धानाची शेती असून जवळपास १४ शेतकºयांना मामा तलावातील गाळ या योजनेमुळे शेतात टाकता आला.सुपीक गाळ टाकल्यामुळे या परिसरातील धान व तुर पिकाला मोठ्या प्रमाणात मदत झाला तसेच रासायनिक खाताचा पैसा वाचल्याच्या प्रतिक्रिया शेतकºयांकडून व्यक्त होत आहे.अशी होते अंमलबजावणीधरणामध्ये साचलेला गाळीसाठी धरणालगतच्या क्षेत्रातील शेतकºयांकडून करण्यात येणारे मागणीचे प्रस्ताव संबंधित गावातील सरपंच किंवा अशासकीय संस्था, स्थानिक मंडळांमार्फत संबंधित तहसीलदार यांना सादर करण्यात येतात. प्रस्तावानुसार शासकीय यंत्रणेमार्फत धरणातील जलसाठा, गाळ उपसा परिमाण, गाळ व मृद चाचण्या आदी बाबी प्रमाणित करून त्यानुसार प्रकल्प अहवालास मंजुरी देण्यात येते. एसडीपीओकडून देण्यात येणाºया प्रशासकीय मान्यतेनुसार प्रत्यक्ष गाळ उपसण्याची कार्यवाही होते.