शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
2
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
3
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
4
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
5
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
6
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
7
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
8
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
9
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
11
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
12
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
13
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
14
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
15
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
16
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
17
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
18
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
19
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
20
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...

Railways Recruitment : रेल्वेत नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, आजपासून विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 10:57 IST

​​​​​​​Railways Recruitment : अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ फेब्रुवारी २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

Railways Recruitment : भारतीय रेल्वेकडूनरेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) मार्फत मिनिस्ट्रियल आणि आयसोलेटेड श्रेणीतील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली जात आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच ७ जानेवारी २०२५ पासून सुरू होत आहे. इच्छुक उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ फेब्रुवारी २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

रिक्त जागांची माहितीपदव्युत्तर शिक्षक (पीजीची शिक्षक): १८७ पदेप्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी शिक्षक): ३३८ पदेवैज्ञानिक पर्यवेक्षक (अर्गोनॉमिक्स आणि प्रशिक्षण): ०३ पदेमुख्य विधी सहाय्यक: ५४ पदेसरकारी वकील: २० पदेशारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक (पीटीआय) – इंग्रजी माध्यम: १८ पदेवैज्ञानिक सहाय्यक/प्रशिक्षण: ०२ पदेकनिष्ठ अनुवादक हिंदी: १३० पदेवरिष्ठ प्रचार निरीक्षक: ०३ पदेकर्मचारी आणि कल्याण निरीक्षक: ५९ पदेग्रंथपाल: १० पदेसंगीत शिक्षक (महिला): ०३ पदेप्राथमिक रेल्वे शिक्षक: १८८ पदेसहाय्यक शिक्षक (महिला कनिष्ठ शाळा): ०२ पदेप्रयोगशाळा सहाय्यक/शाळा: ०७ जागाप्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III (रसायनशास्त्रज्ञ आणि धातूशास्त्रज्ञ): १२ पदे

शैक्षणिक पात्रताया भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदानुसार १२ वी ते पदव्युत्तर असणे आवश्यक आहे. शिक्षक पदांसाठी उमेदवाराने B.Ed/D.El.Ed/TET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादापदानुसार उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३३ ते ४८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत मिळेल.

अर्जाचे शुल्कउमेदवारांनी अर्जासोबत श्रेणीनिहाय शुल्क जमा करणे आवश्यक आहे. जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरावे लागेल. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, महिला आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी २५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अर्ज शुल्काशिवाय अर्ज अपूर्ण मानले जातील आणि ते नाकारले जातील.

याकडे लक्ष असू द्या...या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ७ जानेवारीपासून सुरू होणार असून ६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांनी वेळेवर अर्ज करणे आवश्यक आहे. भरतीची तारीख निघून गेल्यानंतर उमेदवाराला अर्ज करण्याची संधी मिळणार नाही. अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

टॅग्स :railway recruitmentरेल्वेभरतीjobनोकरीrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे