शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

Job Alert: रेल्वेत दीड लाख पदे रिक्त; भरती प्रक्रिया सुरु, रेल्वेमंत्र्यांची लोकसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 13:32 IST

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Rail Minister Ashwini Vaishnaw) यांनी खासदार महेश बाबू यांनी विचारलेल्या प्रश्नाला लोकसभेत लिखित स्वरुपात उत्तर दिले आहे. महेश बाबू यांनी रेल्वेत किती एंट्री लेव्हलची पदे रिकामी आहेत आणि कधीपर्यंत भरली जातील असा प्रश्न विचारला होता.

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railways) तब्बल दीड लाख पदे रिक्त असून याची भरती प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी संसदेत दिली आहे. रेल्वे वेळोवेळी विभागानुसार भरती प्रक्रिया राबवत असते, असे ते म्हणाले.

भारतीय रेल्वेमध्ये 1.49 लाख एंट्री लेव्हलची पदे रिक्त आहेत. यामध्ये उत्तर रेल्वे विभागात 19183 पदे रिकामी आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Rail Minister Ashwini Vaishnaw) यांनी खासदार महेश बाबू यांनी विचारलेल्या प्रश्नाला लोकसभेत लिखित स्वरुपात उत्तर दिले आहे. महेश बाबू यांनी रेल्वेत किती एंट्री लेव्हलची पदे रिकामी आहेत आणि कधीपर्यंत भरली जातील असा प्रश्न विचारला होता. यावर वैष्णव यांनी 149688 पदे रिक्त असल्याचे म्हटले आहे. 

ही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. ऑपरेशनल आवश्यकतांनुसार नियुक्ती मागणी पत्रांसह पदे भरली जातात. सी आणि डी श्रेणीची पदे खुल्या निवडीद्वारे रेल्वे भरती मंडळ आणि रेल्वे विभागीय रेल्वेच्या भर्ती सेलद्वारे भरली जातात. 

कोणत्या विभागात किती पदे...रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर रेल्वेनंतर दक्षिण मध्य विभागात सर्वाधिक 17022 पदे रिक्त आहेत. पश्चिम विभागात 15377 तर पश्चिम मध्य विभागात 11101 पदे रिक्त आहेत. पूर्व विभागात 9774 प्रारंभिक स्तराची पदे रिक्त आहेत.

टॅग्स :jobनोकरीrailway recruitmentरेल्वेभरतीrailwayरेल्वे