शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! आजच अर्ज करा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 12:46 IST

Railway Vacancy : योग्य उमेदवार rrcbbs.org.in या रेल्वे रिक्रूटमेंट सेल, भुवनेश्वरच्या अधिकृत साइटला भेट देऊन या भरतीमध्ये सामील होण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेतनोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्हालाही रेल्वेमध्ये काम करण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी असू शकते. दरम्यान, ईस्ट कोस्ट रेल्वेने शिकाऊ पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यासाठी त्यांनी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले होते.

योग्य उमेदवार rrcbbs.org.in या रेल्वे रिक्रूटमेंट सेल, भुवनेश्वरच्या अधिकृत साइटला भेट देऊन या भरतीमध्ये सामील होण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. पण लक्षात असू दे की या पदांसाठी तुम्हाला आजच अर्ज करायचा आहे. या शिकाऊ पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2022 म्हणजेच आजच आहे. या भरती मोहिमेद्वारे ईस्ट कोस्ट रेल्वेमधील एकूण 756 पदे भरण्यात येणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रताअधिसूचनेनुसार अर्जदाराने 10 वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि NCVT/SCVT द्वारे जारी केलेल्या अधिसूचित ट्रेडमध्ये राष्ट्रीय प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादाअधिसूचनेनुसार, अर्जदाराची वयोमर्यादा 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावी.

निवड प्रक्रियाअधिसूचनेनुसार, उमेदवाराची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादी मॅट्रिकची सरासरी (किमान ५०% (एकूण) गुणांसह) तसेच ITI (ज्या व्यापारात प्रशिक्षणार्थीपणा करायची आहे) गुण घेऊन तयार केली जाईल.

इतकी भरावी लागेल अर्जाची फी या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये भरावे लागतील.

टॅग्स :railwayरेल्वेjobनोकरी