शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

व्हा ‘यंत्र-मित्र इंजिनीअर’ काय आहे हे इंजिनीअरिंग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 02:50 IST

इंजिनीअरिंग ही विज्ञानाची अशी एक उपशाखा आहे. ज्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने समाजाला उपयोगी होईल, अशा साधनांची निर्मिती होते

डॉ. श्रेया उदारे, करिअर काउंन्सिलरइंजिनीअरिंग ही विज्ञानाची अशी एक उपशाखा आहे. ज्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने समाजाला उपयोगी होईल, अशा साधनांची निर्मिती होते. जी व्यक्ती या इंजिनीअरिंगचा अभ्यास करते आणि त्याचा उपयोग विविध यंत्रांच्या निर्मितीसाठी करते, त्यालाच इंजिनीअर (अभियंता) असे म्हटले जाते. इंजिनीअरिंगमध्ये प्रामुख्याने विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञान अशा तीनही शाखांचा संगम होऊन, त्यायोगे यांत्रिक मदतीने मानवाचे जीवन सुलभ करणे अंतर्भूत आहे.इंजिनीअर या व्यक्तीमध्ये अनेक गुण असतात. जसे की, कुशल संघटक, उत्तम संवादक, चांगली आखणी करू शकणारा, समस्यांचे निराकारण करणारा. इंजिनीअरिंगचे विश्व खूप व्यापक आहे. याचे कारण की, इंजिनीअरिंगच्या अनेक उपशाखा आहेत, ज्या एकमेकांपासून खूप वेगळ्या आहेत. या सर्व शाखांमध्ये आजच्या विद्यार्थांना आपले भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी अनेक संधी आहेत, परंतु सर्वप्रथम आपण या शाखेमध्ये प्रवेश घेण्यासाठीची शैक्षणिक पात्रता बघू या.आज आपण विज्ञानाच्या युगात वावरत आहोत. आपल्या पटकन लक्षात येत नाही, पण आपले जीवन विज्ञानाच्या साहाय्याने खूप सुखकर आणि सोपे झाले आहे. सोप्यातली सोपी गोष्ट म्हणजे नळ सोडला की पाणी येणे, बटण दाबले की, टीव्ही, फ्रीज चालू होणे हे सर्वज्ञात आहे; परंतु आपले रोजचे जीवन सुखकर करण्यामागे जर कोणत्या शाखेचे महत्त्वपूर्ण योगदान असेल, तर ती म्हणजे इंजिनीअरिंग. भारतासारख्या विकसनशील देशाला तर या शाखेचे महत्त्व अधिकच.>इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेण्याचे दोन मार्ग आहेतपदवी - बारावीमध्ये विज्ञान शाखेतून पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स) भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र व गणित हे विषय घेणे गरजेचे असून, बारावीनंतर ४ वर्षांच्या बीई/ बी-टेक या कोर्ससाठी प्रवेश घेता येतो . डिप्लोमा - यामध्ये दहावीनंतर ३ वर्षांचा डिप्लोमा करून, पुढे बीई/ बी-टेकच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश मिळतो. बीई/ बी-टेक करून पुढे उच्च शिक्षणासाठी एम.ई/एम.टेक (२ वर्षे)सुद्धा करता येते, तसेच परदेशी जाऊन एमएस (मास्टर आॅफ सायन्स)देखील बीई/ बी-टेकनंतर करता येऊ शकते, परंतु या क्षेत्रात बारावीच्या बरोबरीने मुलांना प्रवेश परीक्षा ही द्याव्या लागतात. त्यामुळे प्रवेश पात्र ठरण्यासाठी या दोन्ही परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविणे आवश्यक आहे.>इंजिनीअरिंगच्या प्रवेश परीक्षामहाराष्ट्र टेक्निकल कॉमन एन्ट्रन्स टेस्ट,जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन,जेईई मेन जेईई अ‍ॅडवान्स