शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

सरकारी नोकरीची शेवटची संधी; 577 पदांची भरती अन् मिळणार 1,10,000 लाखांपर्यंत पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 16:32 IST

तिस-यांदा या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 सप्टेंबर करण्यात आली.

आसाम लोकसेवा आयोगा(Assam Public Service Commission)ने 500हून अधिक पदे भरण्यासाठी अर्ज मागवलेले असून, भरतीची अंतिम तारीख आज म्हणजेच 8 सप्टेंबर 2020 आहे. या भरतीअंतर्गत अभियंत्यांच्या अनेक पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. निवडलेल्या उमेदवारास दरमहा 1,10,000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. या भरतीसाठी शेवटची तारीख तीन वेळा वाढविण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2020 रोजी निश्चित करण्यात आली होती, ती 17 ऑगस्ट आणि त्यानंतर 24 ऑगस्ट करण्यात आली. यानंतर तिस-यांदा या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 सप्टेंबर करण्यात आली.ठिकाण आणि पगार> कनिष्ठ अभियंत्यां(JE, Civil)साठी 344 जागांवर अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याअंतर्गत उमेदवारांना दरमहा 14,000 ते 60,500 रुपये पगार मिळेल. त्यांचे ग्रेड वेतन दरमहा 8700 रुपये असेल.> सहाय्यक अभियंत्यां(AE, Civil)साठी 222 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. याअंतर्गत उमेदवारांना दरमहा 30,000 ते 1,10,000 रुपये पगार मिळेल. त्यांचे ग्रेड वेतन दरमहा 12700 रुपये असेल.> त्याच वेळी सहाय्यक आर्किटेक्टसाठी 11 जागा रिक्त आहेत, ज्यासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 30,000 ते 1,10,000 रुपये पगार मिळेल. त्यांचे ग्रेड वेतन दरमहा 12700 रुपये असेल.पदांची माहिती आणि पात्रता> कनिष्ठ अभियंत्या (JE)साठी अर्ज करणा-या उमेदवारांनी शासकीय मान्यताप्राप्त संस्थेकडून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.> सहाय्यक अभियंत्या(AE)साठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे.> सहाय्यक आर्किटेक्टसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.अर्ज फीसामान्य श्रेणीतील उमेदवारांना 250 रुपये अर्ज फी भरावी लागेल. त्याचबरोबर एससी/एसटी/ओबीसी/एमओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये अर्ज फी द्यावी लागेल.निवड कशी होईल?एपीएससी कनिष्ठ अभियंता भरती 2020 अंतर्गत निवड प्रक्रियेचा एक भाग म्हणून उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल आणि त्यानंतर त्यांना मुलाखतीतून जावे लागेल.