दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2016 02:22 IST2016-10-16T02:22:22+5:302016-10-16T02:22:22+5:30
कंटनरने दिली दुचाकीला धडक.

दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू
अंजनी खुर्द, दि. १५- येथून जवळ असलेल्या भानापूर येथे सुलतानपूर - औरंगाबाद मार्गावर कंटनरने दुचाकीला धडक दिली.
या अपघातात गंधारी येथील मोहन राठोड व रविंद्र शंकर वाघमारे अंजनी खु. हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना औरंगाबाद येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान १३ ऑक्टोबरच्या रात्री रविंद्र वाघमारे यांचा मृत्यु झाला.