शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर ट्रक जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:29 IST

अंजनी खु. : परिसरातील एका धाब्याजवळ केमिकलने भरलेला  ट्रक जळून खाक झाल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३0  वाजता घडली. या घटनेत जवळपास २५ लाखांचे नुकसान झाले  आहे.

ठळक मुद्देअंजनी खु. परिसरातील एका धाब्याजवळ घडली घटना२५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनी खु. : परिसरातील एका धाब्याजवळ केमिकलने भरलेला  ट्रक जळून खाक झाल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३0  वाजता घडली. या घटनेत जवळपास २५ लाखांचे नुकसान झाले  आहे.लोणार तालुक्यातील अंजनी खु. येथील भूमिपूत्र धाब्याजवळ  औरंगाबाद-नागपूर महामार्गावर एमएच ३१ सीबी ८४७८ या  क्रमांकाचा ट्रक केमिकल, कटलरी, अत्तराचे सामान घेऊन  भिवंडीवरून नागपूरला जाणार होता. दरम्यान, अंजनी खु. येथे  रात्री ७.३0 ला अचानक रस्त्यावर चालत्या ट्रकमधून धूर निघत  आहे, असे गावकर्‍यांच्या व ड्रायव्हर सुरेश रामटेके (रा.झिनाबाई  टाकळी, नागपूर) यांच्या लक्षात आले. ताबडतोब गाडी थांबवून  गावकर्‍यांनी रस्त्यापासून १00 फूट अंतरावर रिकाम्या शेतामध्ये  लावली. तोवर गाडीने पेट घेतला होता. केमिकलच्या डब्ब्यांनी  पेट घेतल्याने छोटे-मोठे स्फोट झाले. ट्रकमधून मोठा धूर व  ज्वाला दीडशे फुटांपर्यंत वर जात होत्या. गावातील  गजानन  गायकवाड, कृष्णा खोटे, विलास मुळे, पो.पा. शरद तनपुरे, शंकर  तनपुरे, सीताराम बोरकर यांनी मेहकर पोलीस आणि  तहसीलदारांना दिली. त्यानंतर मेहकर येथील अग्निशामक दल  घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती आटोक्यात आली.मेहकर पोलिसांनी चौकशी केली असता ट्रक मालकाचे नाव  इम्रानखान, आलाखान (कळमना मार्केट नागपूर) हे आहे. ए पीआय पाबळे, एएसआय सोनोने, वायाळ, सानप यांनी वेळीच  वाहतूक नियंत्रित केली. या कामात गावकर्‍यांनी सहकार्य  केले.

टॅग्स :fireआगhighwayमहामार्ग